अध्यात्म
-
हनुमान चलीसा Hanuman Chalisa
दोहा श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि। बरनऊँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि।। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवनकुमार। बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। चौपाई जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिऊँ लोक उजागर।।१।। रामदूत अतुलितबलधामा। अंजनीपुत्र पवनसुत नामा।।२।। महाबीर बिक्रम बजरंगी। कुमति निवार सुमति के संगी।।३।। कंचन
-
॥ दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् ॥
॥ दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् ॥ ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवि मंगलचण्डिके। ऐं क्रूं फट् स्वाहा इति एवं चाप्येकविंशाक्षरो मनुः॥ पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः। दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेन्नृणाम्॥ मन्त्रसिद्धिर्भवेद् यस्य स विष्णुः सर्वकामदः। ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्वसम्मतम्॥ देविं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम्। सर्वरूपगुणाढ्यां च कोमलांगीं मनोहराम्॥ श्वेतचम्पकवर्णाभां चन्द्रकोटिसमप्रभाम्। वह्निशुद्धांशुकाधानां रत्नभूषणभूषिताम्॥ बिभ्रतीं कबरीभारं मल्लिकामाल्यभूषितम्। विम्बोष्ठीं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम्॥ ईषद्धास्यप्रसन्नास्यां सुनीलोत्पललोचनाम्।
-
आप्पासाहेब श्रीसाईअनिरुद्धाचे चरणी विलीन…
|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| शिर्डीचे श्रीसाईनाथ यांच्या प्रत्यक्ष परवानगी घेऊन हेमाडपंतांनी श्री साईनाथांचे चरित्र अर्थात श्रीसाईसच्चरित लिहिले. हेमाडपंतांचे नातू गोविंद गजानन दाभोलकर म्हणजेच सद्यपिपा आप्पासाहेब यांचे काल सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! आमचा खराखुरा मार्गदर्शक, भरपूर निर्मळ प्रेम देणारे, पाठीवरून मायेने हात फिरविणारे, स्वतः बनवून
-
होळीच्या आणि रंगपंचमीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! श्रीसाईंची सत्य कथा जाणून घेऊ!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् शिर्डीचे श्रीसाईबाबा-श्रीसाईनाथ-श्रीसाई! आपल्या सर्वांचे आवडते सद्गुरुतत्त्व! आजही श्रीसाईनाथ आपणास अतिशय जवळचे वाटतात. कारण श्रीसाई नाथांची कृपा आपणास क्षणोक्षणी प्राप्त होत असते आणि त्याचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष अनुभवत असतो. श्रीसाईनाथांचे चरित्र हेमाडपंतांनी श्रीसाईंची प्रत्यक्ष परवानगी घेऊन लिहीले. गोविंद रघुनाथ दाभोलकर यांना श्रीसाईनाथ यांनी `हेमांडपंत’ हे टोपण नाव दिले. या हेमाडपंतांनी सद्गुरु
-
मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर करणारी स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने जीवनात उतरल्यास खऱ्याअर्थाने मानवाचे जीवन सर्वांगिण सुंदर होईल. म्हणूनच स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचनांचे स्मरण, पठण, चिंतन करताना त्या वचनांचा आपणास शक्य होईल तेवढा अर्थ समजून घेतल्यास आपल्याला भक्तिभाव चैतन्याची अनुभूती सहज प्राप्त होईल. श्रद्धावान डाॅ आनंदसिंह बर्वे यांनी स्वयंभगवान त्रिविक्रमाची १८ वचने साध्यासोप्या भाषेत सांगण्यासाठी अठरा
-
एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने –लेखांक अठरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् जेथे भक्ती पूर्ण श्रद्धा व प्रेम। तेथे तेथे कर्ता मी त्रिविक्रम॥ त्रिविक्रमांचे शेवटचे आणि अद्भूत असे वचन! जेव्हा आमच्या मनात पूर्ण भक्ती, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण प्रेम निर्माण होईल; तेव्हा आमच्या आयुष्याचा कर्ता श्रीत्रिविक्रम होईल, असा वरवर पाहता अर्थ वाटतो. याचाच अर्थ श्रीत्रिविक्रमाने माझ्या
-
त्रिविक्रमा तुझे तिसरे पाऊल उचल आणि माझ्या अहंकाराचा, तुझ्या विस्मरणाचा आणि त्यातून येणाऱ्या संकटांचा नाश कर!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने– लेखांक सतरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् खरा भक्त राही, दोन चरणांत माझ्या । तिसरे पाऊल माझे तुडवील संकटास तुमच्या ॥ त्रिविक्रमांच्या चरणांचा आश्रय घेणाऱ्या भक्ताच्या संकटांचा नाश श्रीत्रिविक्रम करतात. त्यांचे अदृश्य आणि व्यापक असे तिसरे पाऊल या संकटांना तुडविते. आधीच्या वचनांमध्ये भक्ताच्या पापांच्या आणि संकटांच्या निरसनाविषयी उल्लेख आला आहे. मग
-
सद्गुरूंचे चरण दर्शनानेच सहस्रकोटी संकटे पळून जातात!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक सोळावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझ्या चरणांचिया नि:शंक ध्याने । सहस्रकोटी संकटे पळती भयाने ॥ त्रिविक्रमांच्या चरणांचे निःशंक मनाने ध्यान केल्यावर हजारो प्रकारची संकटे किंवा हजारो कोटी संकटे भयाने पळतात. निःशंक ध्यान म्हणजे कोणतीही शंका मनात न ठेवता. `समोरच्या संकटाच्यापेक्षा माझा देव खूप खूप खूप मोठा आहे’ अशा विश्वासाने
-
बापू- एक भक्कम आधार!
आजचा दिवस कालचा व्हायला वेळ लागत नाही. क्षण हातातून निसटून जातात….. पण निसटत्या क्षणांना आनंदाच्या कवचाने लपेटून ते हृदयात बंदिस्त करता येतात. काळानुरूप पुढे पुढे प्रत्येकालाच सरकायचे आहे. पण पुढे जाताना परमात्मा अनिरुद्धाने बोट पकडले की काळ सुवर्णक्षणांनी भारून जातो. बापू म्हणजे एक जादुई व्यक्तीमत्व…… कॄष्णाच्या बासरीने जसे गायी, वासरे, पक्षी, अगदी झाडेही स्तब्ध व्हायची;
-
स्वयंभगवान त्रिविक्रमाचे प्रेमाने नाम घेतल्यानेच श्रद्धावानाचा सर्वांगिण विकास!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पंधरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् प्रेमे जो माझे घेई नाम, त्याचे काम सर्व पुरवीन। संपन्न करीन त्याचे धाम, भरीन शांती समाधान॥ आधीच्या वचनात ‘ कामक्रोध ( हे दुर्गुण ) भरलेले असले तरी माझे नाव माझ्या भक्ताला तारून नेईल ‘ असे त्रिविक्रम म्हणतात आणि या वचनात सांगतात की; प्रेमाने जो







