अध्यात्म

  • त्रिविक्रम अनिरुद्धांचे नाम आम्हाला तारुन नेणारच! हाच कलीयुगात जन्माला येण्याचा फायदा!!

    त्रिविक्रम अनिरुद्धांचे नाम आम्हाला तारुन नेणारच! हाच कलीयुगात जन्माला येण्याचा फायदा!!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक चौदावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् माझिया भक्तीपासून, कोण तुम्हांस रोखेल ? कामक्रोध जरी असले भरून, माझे नाम माझिया भक्तास तारेल॥ त्रिविक्रमाची भक्ती करण्यापासून आम्हाला कोण अडवणार? ही भक्ती म्हणजे काय ? भक्ती ही भाव हे हृदय असणारी, नित्य वाढत असणारी, अंतरंगी प्रेमशक्ती आणि सस्नेह सेवा आहे.- सत्यप्रवेश चरण ३६

    read more

  • स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरानेच जीवनात अपरंपार सुख येते!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरानेच जीवनात अपरंपार सुख येते!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक तेरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् शरणागत होऊनी करी जो गजर । त्याचिया जीवनी सुख अपरंपार ॥ यात सांगितलेला गजर म्हणजे स्वयंभगवान त्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजर. रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्था सद्गुरू समर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा बापूंनी सांगितलेल्या या गजराच्या महतीची थोडी उजळणी करू. ● या सार्वभौम मंत्रगजराचा प्रथमार्ध

    read more

  • आला रे हरि आला रे, संतसंगे ब्रम्हानंदु झाला रे।…काय गोड गुरुची शाळा…

    आला रे हरि आला रे, संतसंगे ब्रम्हानंदु झाला रे।…काय गोड गुरुची शाळा…

    हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् आला रे हरि आला रे, संतसंगे ब्रम्हानंदु झाला रे। हरि येथे रे, हरि तेथे रे, हरि वाचूनी रिते नाही रे। हरि पाही रे, हरि ध्यायी रे, हरिवाचूनी नाही दुजे रे। हरि नाचे रे, हरि वाचे रे, हरि पाहता आनंदु साचे रे हरि आदि रे, हरि अंती रे, हरि व्यापक सर्वांभूती

    read more

  • गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

    गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

    ।। हरि ॐ ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। देवशयनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा. परमात्म्यावर श्रद्धा, निष्ठा, प्रेम असणाऱ्या भक्तांसाठी मोठा आनंदाचा दिवस. या दिवशी सद्गुरु चरणांचे दर्शन भक्तांसाठी पर्वणीच. कारण साक्षात परमशिवाने आदिमाता पार्वतीला सांगितलेल्या गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे, शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसाम्। गुरुपादोदकं सम्यक संसारार्णवतारकम्।। सद्गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसाररूपी

    read more

  • श्रीसाईसच्चरित, श्रीसाई संदेश आणि शिर्डीचे स्थान माहात्म्य सांगणारे श्रीसाईंचे गुणसंकीर्तन

    श्रीसाईसच्चरित, श्रीसाई संदेश आणि शिर्डीचे स्थान माहात्म्य सांगणारे श्रीसाईंचे गुणसंकीर्तन

    ।।ॐ साईराम।। हरि ॐ श्रीराम अंबज्ञ `सबका मालिक एक है।’ हा महामंत्र श्रीसाईनाथांनी दिला. परमात्म्याची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्तिमार्ग जीवनात स्थिर व्हावा म्हणून श्रद्धा आणि सबुरीची दोन नाणी श्रीसाईनाथांनी आपल्या प्रत्येक भक्तास दिली. सद्गुरू तत्त्वाशी कसं वागावं? सद्गुरूंची भक्ती कशी करावी? भक्तीमार्गावर आपले जीवन कसे असावे? हे सांगण्यासाठी श्री साईनाथांनी हेमाडपंत विरचित श्रीसाईसच्चरित ग्रंथ प्रकट

    read more

  • सामान्य मानवजातीसाठी सगुण भक्तीच का आवश्यक आहे…

    सामान्य मानवजातीसाठी सगुण भक्तीच का आवश्यक आहे…

    माझे माझ्या सद्गुरू साईनाथांवर खूप प्रेम आहे आणि माझ्या स्वामी समर्थ महाराजांवर ही तितकेच प्रेम व श्रद्धा आहे; मग मी आता इतर सदेह स्वरूपात असणाऱ्या सद्गुरूची भक्ती का करावी? सर्वप्रथम मी हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा… की हे सद्गुरुतत्व जे आता मला त्याच्या देहरुपात दिसू शकेल असे समोर नाही; परंतु तरीही त्याचे अस्तित्व १०८% आहेच

    read more

  • वाट चुकल्या जीवनी तू ध्रुवतारा, भक्तीवेड्या पामरांना तारणारा

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक बारावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सर्व मार्गांमध्ये, मज असे भक्ती प्रिय । जन्म-जीवन-मृत्यू तुमचे काहीही न व्यर्थ जाय ॥ भक्ती हा त्रिविक्रमांचा प्रिय मार्ग असल्यामुळे त्रिविक्रम अनिरुद्धांनी याविषयी ग्रंथांमध्ये, प्रवचनांमध्ये भरभरून सांगितले आहे. ‘भक्ती कशी करायची’ हे स्वतः करून दाखवले आहे. आम्हाला गरज आहे फक्त ते अभ्यासण्याची, जेवढे आठवेल

    read more

  • पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥

    पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक अकरावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् पूर्ण श्रद्धेने करा नवस, करा भक्ती गाळा घाम। पावेन तुमच्या श्रद्धेनुसार, मी सर्वकाळ सुखधाम॥ वेदकाळापासून मानवाने परमेश्वराला काहीतरी अर्पण करणे ही प्रथा सुरू आहे. सुरवातीच्या काळात हवनासारखी कर्मे करून अग्निच्या माध्यमातून देवतांसाठी आहुती अर्पण करणे; यासारखे विधी होते. यामध्ये नित्यकर्म म्हणून भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त

    read more

  • कलियुगात सर्व संकटांचा नाश करण्यासाठी अतिशय फलदायी ठरते; सुंदरकांडाचे पठण!

    कलियुगात सर्व संकटांचा नाश करण्यासाठी अतिशय फलदायी ठरते; सुंदरकांडाचे पठण!

    श्रीतुलसीदासरचित श्रीरामचरितमानसमधील पाचवा सोपान अर्थात सुंदरकांड श्रद्धायुक्त भावाने पठण केल्यास आपणास अनेकप्रकारे फलदायी ठरते. १) सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होते. २) आपण हाती घेतलेल्या कार्यात एकाग्रता वाढते. ३) आत्मविश्वास वाढतो. ४) उचित कामात सहजपणे यश मिळते. ५) अशक्य वाटणारे कार्य सिद्धीस जाते. ६) शांती, सुख, समाधान, समृद्धी प्राप्त होते. ७) घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

    read more

  • अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!

    अज्ञानाच्या अंधाराचा नाश करणारा सद्गुरु त्रिविक्रम अनिरुद्ध आमच्यासाठी सदैव उगवता देवच!

    स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक दहावा हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् सदैव मी तुमचा उगवता देव। नाही मावळणार, सौम्य करीन दैव।। आपल्या देशात, सूर्य उगवत असताना त्याला वंदन करून अर्ध्य देण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. हा उगवता सूर्य दिसावा म्हणून आम्हाला त्यावेळी पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे लागते. दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून आम्हाला

    read more

You cannot copy content of this page