अध्यात्म
-
नाथसंविध् माहात्म्य… जन्मजन्मांतरासाठी निर्भय होण्याचा सर्वोत्तम मार्ग!
।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ।। नाथसंविध् ।। परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी जीवन सर्वांगीण सुंदर करणारे अनेक खजिने उघडे केले आहेत. त्यातील एक खजिना म्हणजे ‘नाथसंविध्’ रुपी दिलेला खजिना. ह्या खजिन्याचा वापर करून जीवन यशोमय आणि मंगलमय करू शकतो. ‘नाथसंविध्’ समजून घेताना प्रथम ‘नाथ’ कोणाला म्हणतात? हे पाहू. १) दत्तगुरु म्हणजे निर्गुण अर्थात निरंजननाथ. २)
-
सांगलीत Aniruddha’s Academy Of Disaster Management तर्फे आपत्कालीन सेवा
सांगली:- सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती अतिशय गंभीर झाली असून असंख्य लोक पुरात अडकले आहेत. (AADM – Aniruddha’s Academy Of Disaster Management) अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर तर्फे आपत्कालीन सेवा करण्यात आली.
-
महापूरबाधित जनतेसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलची (वारणानगर कोडोली) आरोग्य सेवा
कोल्हापूर:- अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. बरेच रस्ते बंद असणे, विदयुत सेवा खंडित होणे अशा स्थितीत आरोग्य सुविधांची सेवा पुरवणे व मिळवणे अवघड झाले आहे. गॅलेक्सी हॉस्पिटल वारणानगर येथे २४ तास स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन, अस्थीरोगतज्ञ, बाल रोग तज्ञ, भुलतज्ञ यांची सेवा गरजूंना याही परिस्थितीत उपलब्ध आहे, गरजूंनी याची नोंद घ्यावी असे सेवाभावी आवाहन
-
नाशिकमध्ये गंभीर पूरपरिस्थितीत अनिरुद्धाज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटची कौतुकास्पद सेवा
नाशिक:- संततधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असताना नाशिक ए ए डी एम तर्फे रविवार कारंजा ते मालेगाव स्टँड दरम्यान पुलावर दोन्ही बाजूने पंचवटी पोलीसांच्या मागणीनुसार सेवा करण्यात आली. या सेवेसाठी नाशिक शहरातील सर्वच केंद्रातून ३२ डी. एम. व्ही. नी सहभाग नोंदवला. पावसामुळे सगळीकडचे रस्ते पाण्याने भरलेले असतानाही डी एम व्ही या सेवेसाठी तत्परतेने हजर
-
सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर- AADM सेवा
कोल्हापूर:- कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात महापूर आला असून सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र कोल्हापूर मार्फत (AADM) आपत्कालीन व्यवस्थापनाची सेवा करण्यात आली.
-
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे- जुनं ते सोनं व मायेची ऊब सेवा
पुणे:- शहर व परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुठा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठी शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट येथे राहणाऱ्या रहिवाश्यांचे प्रशासनाने स्थलांतर जवळच्या भारत इंग्लिश स्कुल व नरवीर तानाजी विद्या मंदिर येथील शाळामध्ये केले. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे नागरिकांना अंगातील कपड्यानिशी बाहेर पडावे लागले; याची पाहणी सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे केंद्रातील कार्यकर्त्यांनी सोमवारी
-
कराड येथे महापुरात अडकून पडलेल्या ५०० ट्रक चालकांची जेवणाची सोय!
कराड:- कराड जवळ कृष्णेच्या महापुरामुळे नॅशनल हायवे ४ वर जवळपास ५०० ट्रक चालक महामार्गावर गेली २ दिवस अडकून पडले होते. त्यांना ना जेवण चहापाणी मिळाला होता. ही बातमी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उपासना केंद्र कराडच्या कार्यकर्त्यांना ६ वाजता मिळाली. लगेच जाऊन पाहणी करून त्यांना लागणारे जेवणाची संदर्भात माहिती केंद्रातील महिला श्रद्धावानांना देण्यात आली. त्यांनी ती
-
श्रीहरिगुरुग्रामला महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९, व महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालेल्या शिबिरांमध्ये एकूण २९६५ बाटल्या रक्त जमा
मागील २१ वर्षात जमा झालेल्या रक्ताच्या बाटल्यांची संख्या दीड लाखापेक्षा अधिक मुंबई:- दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅन्ड रिहॅबिलीटेशन सेंटर द्वारा आयोजित व श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आणि अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीहरिगुरुग्राम, न्यु इंग्लिश स्कूल, बांद्रा (प.), मुंबई येथे काल पार पडलेल्या महारक्तदान शिबिरात एकूण ६५३९ बाटल्या रक्त जमा झाले. तसेच महाराष्ट्रात
-
श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन आयोजित २१ एप्रिल २०१९ रोजी महारक्तदान शिबीर
२०१८ पर्यंत १ लाख, ४५ हजार, ९२ एवढे युनिट (बाटल्या) रक्तदान मुंबई:- दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीदेखील श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन ह्या संस्थेने रविवार दि. २१ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महारक्तदान शिबीर (Mega Blood Donation Camp) आयोजित केलेले आहे. सद्गुरू श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार गेली २१ वर्षे ही संस्था रक्तदान शिबीर (ब्लड डोनेशन कॅम्प)
-
काय गोड गुरूची शाळा । सुटला जनक-जननींचा लळा।।
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् श्री साईसच्चरिताचा ३२ वा अध्याय सद्गुरू महिमेचा आहे. सद्गुरू प्रेम वर्णनाचा आहे. सद्गुरुंच्या अकारण कारूण्याचा आहे. त्यामुळे सतत वाचत रहावा असा मधुर आहे. सुंदर प्रतिकं वापरून बाबांनी अतिशय रोचक पद्धतीने सद्गुरू महिमा समजावून सांगितला आहे. या पृथ्वीतलावर मानवाला जन्म मिळाला. नाशवंत शरिर मिळाले आणि या देहाला चिटकून मोह, माया, राग,

