अध्यात्म

  • नलगे तयासी बोकड कोंबडा| नलगे तयासी टका दोकडा| एका भावाचा भुकेला रोकडा | करी झाडा संकटांचा ||

    हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् श्री साईसच्चरितात ओवी येते; नलगे तयासी बोकड कोंबडा|नलगे तयासी टका दोकडा|एका भावाचा भुकेला रोकडा |करी झाडा संकटांचा ||१२४ || सद्गुरु म्हणजे परमात्मा! परमात्म्याचे सगुण साकार त्या त्या काळासाठी असलेले रूप. महिषासुरमर्दिनी, महाकाली, दुर्गा, रक्तदंतीका ह्या आई जगदंबेचीच रूपे आहेत. वाईट शक्तींचा, असुरांचा नाश करून भक्तांना भयमुक्त करणे हेच आईचे वात्सल्य

    read more

  • `परमपूज्य सद्गुरु अनिरुद्ध बापू’- कलियुगात तारणारा `तो’ एकच!

    हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् येणारा काळ हा खूप म्हणजे खूप बेकार व भीषण आहे; ज्याची आपण स्वप्नात सुद्धा विचार केलेला नाही. आज आजूबाजूची परिस्थिती भयावह झालेली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या, आत्मघाती हल्ले, बलात्कार, वाढत्या कामाचा ताण अशा अनेक गोष्टींनी खूप मनस्ताप दररोज आपल्याला सहन करावा लागतो. ह्यामधून बाहेर पडावं व खूप सुंदर आयुष्य जगावं असं

    read more

  • स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध हेच सूत्र!

    ।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। ।। नाथसंविध् ।। रणांगणावर-युद्धभूमीवर अर्जूनाच्या समोर कौरवांचं प्रचंड सैन्य उभं होतं. त्या सैन्यामध्ये भिष्माचार्यासारखे कित्येक शूरवीर आणि शकूनीसारखे कित्येक कपट कारस्थानी होते. अशा लोकांशी युद्ध करून जिंकण्यासाठी अर्जूनाकडे एक महत्वाची ताकद-शक्ती-सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य म्हणजे साक्षात स्वयंभगवान श्रीकृष्ण. स्वयंभगवान श्रीकृष्ण अजूर्नाच्या रथाचा सारथी होता. म्हणूनच तिथे

    read more

  • भक्तिभाव चैतन्य भजन… रामराज्याचा जल्लोष!

    ।। हरि ॐ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।।।। नाथसंविध् ।। रामा रामा आत्मारामात्रिविक्रमा सद्गुरुसमर्था।।सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा।। स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्र गजरामध्ये श्रद्धावान समरस होत असताना सद्गुरु कृपेने भक्तिभाव चैतन्यात रमण्याचा आणखी एक मार्ग श्रीहरिगुरुग्रामला प्रकट झाला. तो मार्ग म्हणजे स्वंभगवान त्रिविक्रमाचे भजन! जय त्रिविक्रम मंगलधाम।श्रीत्रिविक्रम पाहि माम् ।।ध्रृ।। शुद्ध ब्रह्म परात्मर राम।श्रीमद् दशरथ नन्दन

    read more

  • पसायदान- ज्ञानेश्वरांची विश्वात्मक प्रार्थना

    आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥वर्षत सकळमंगळीं

    read more

  • अवधूत चिंतन

    परमात्मा आपल्या भक्तांसाठी सगुण साकार रूपात अवतरतो आणि सुनियंत्रित, सुनियोजित योजनांद्वारे आपल्या सर्वसामान्य भक्तांचा प्रवास उचित दिशेला करवून घेतो. आमच्यासाठी कोणती गोष्ट उचित आणि कोणती गोष्ट अनुचित हे फक्त तो परमात्मा जाणू शकतो. कारण तोच आमच्यावर खरेखुरे निर्मळ प्रेम करतो आणि तो काळाच्या पलिकडे असल्याने सर्व काही म्हणजे वर्तमान, भूत, भविष्य तो जाणतोच. म्हणून तोच

    read more

  • श्री साईबाबांची अकरा वचने

    शिरडीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥ माझ्या समाधीची पायरी चढेल॥ दुःख हे हरेल सर्व त्याचे॥२॥ जरी हे शरीर गेलो मी टाकून ॥ तरी मी धावेन भक्तासाठी ॥३॥ नवसास माझी पावेल समाधी॥ धरा द्रढ बुद्धी माझ्या ठायी ॥४॥ नित्य मी जिवंत जाणा हेंची सत्य॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवे॥५॥ शरण मज आला आणि वाया

    read more

  • दत्त बावनी आणि त्याचा मराठी अर्थ

    संकट निवारक दत्त बावनी स्तोत्राचे उद्गाते श्री रंग अवधुत स्वामी दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र. या स्तोत्राची रचना नारेश्वरनिवासी संत श्री रंग अवधूत महाराज यांनी केली. हे स्तोत्र ‘सईज’ या गावी (ता. कलोल, जि. मेहसाणा, गुजरात) संवत/शके १९९१ माघ

    read more

  • जीवनातील घोर कष्टांचे निवारण करणारे प्रभावी घोरकष्टोद्धरण स्तोत्र

    घोरकष्टोद्धरण स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥ त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥ पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥ नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता

    read more

  • `सद्गुरुच असतो तारणहार’ ह्याची शिकवण देणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य

    गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे

    read more

You cannot copy content of this page