अध्यात्म
-
माझा परमात्मा अनिरुद्ध
प्रत्येक मानवाला नेहमीच प्रश्न पडतो, कसं वागायचं आणि आता काय करू? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. पण त्याचं उत्तर सापडत नाही. मग आम्हा मानवांची स्थिती खूपच नाजूक होते. त्यातूनच आमच्याकडून अनुचित मार्ग निवडला जातो. नेहमीच उचित मार्गावरून प्रवास केल्यास जीवनात समाधान प्राप्त होऊ शकतं, शांती मिळू शकते, शांतीतून तृप्ती प्राप्त होऊ
-
`स्व’कर्मजन्य दोष नाहीसे झाल्यास जीवन सुखी होईल!
आमच्या आजवर १६ वर्ष वैदिक वास्तुशास्त्र/ डाउझिंग तथा अन्य वैदिक शास्त्रादि विषयांच्या अध्यापन काळात बहुत प्रकारादी गुणादी विचारांची विविधांगी विचारसरणीची अनेक व्यक्तीवलये भेटली. वस्तुतः ही संख्या काही हजारात आहे. अनेकदा तुमच्या समस्या, दुःख ह्याला ग्रहदोष, (पत्रिकेतील दोष),वास्तु दोष, भुमीदोष वैगरे जबाबदार असतात. विशेषतः बरेचजण बहुधा सर्वजण विविध ज्योतिषी, वास्तुपंडीत यांच्याकडे जात असतात व समस्या निवारण
-
सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम
‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या `हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात’ ह्या ग्रंथामध्ये त्यांनी आपले अद्भूत अनुभवांची शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्याबद्दल जसे जमेल तसे लिखाण करण्याचा मानस आहे. परंतु त्यांनी आपल्या
-
सन १९९९ ते २०१७ पर्यंत १ लाख २९ हजार ७४१ रक्तदान!
‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी आज महा रक्तदान शिबीर ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम येथे रविवारी म्हणजेच दिनांक २२ एप्रिल २०१८ रोजी राज्यात अनेक ठिकाणी महा रक्तदान शिबीर आयोजित केलेले आहे. हे भव्य रक्तदान शिबिर
-
समर्थाची शिकवण
विद्वान हो! समर्थांच्याच नव्हे तर दिव्य संताच्या शब्दातील स्पंदने इतकी विर्यवान् असतात की, त्या स्पंदनांमुळे हृदयपरिवर्तन सहज होते. उपहासाने म्हणावेसे वाटते आजच्या हजारो वक्तव्यांच्या शेकडो भाषणाच्या अर्थहीन स्वार्थलोलुप वक्तव्याच्या तुलनेत समर्थ रामदास स्वामींचा एक ‘शब्द’ लाख मोलाचा होता. समर्थांकडे काय नव्हते? वक्तव्याचे वक्तृत्व, कवीचे कवित्व, शुराचे शुरत्व, राजकारणातील राजनीतीतज्ञता, न्याय, विवेक, बल, नेत्याचे नेतृत्व अनेक
-
श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह
नाथसंविध् ।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। श्री गुरुगीतेतील निवडक श्लोक मराठी अर्थासह सद्गुरुची खरीखुरी महती सांगणारी श्री गुरुगीता आम्हा सर्वसामान्य भक्तांना सद्गुरुंची भक्ती-सेवा कशी करावी? याचे सहज सुलभ मार्गदर्शन करते. गुरुगीतेला वैदिक भक्ती प्रवासात अढळ स्थान आहे. ही संपूर्ण गुरुगीता खुपच सुंदर, विलक्षण आहे. त्यातील प्रत्येक श्लोक-पद आम्हाला सद्गुरु तत्वाची
-
नाथसंविध्
अजिबात वेदना नाही, अजिबात क्लेश नाही आणि पूर्णतः आहे, तेच समाधान आहे. आमच्या जीवनामध्ये समाधान कधी येत ? मन:पुर्वक पूर्ण प्रेमाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण ताकदीने आम्ही ‘नाथसंविध्’ ह्या शब्दाचा स्वीकार करतो, ह्या प्रार्थनेचा स्वीकार करतो, ह्या नामाचा स्वीकार करतो आणि मुखाने उच्चारतो तेव्हा जीवनामध्ये समाधान येत. ‘नाथसंविध्’ – त्रिविक्रमाचे नाव आहे. ‘नाथसंविध्’ – आईच प्लँन
-
Ramraksha by Bapu
रामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’ (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले . (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)
-
गरजेपुरता देव
अलक्ष्मी पैसा देते तेव्हा समाधान, तृप्ती, शांती देत नाही. अपवित्र मार्गाने आलेलं कुठल्याही प्रकारचं धन कधीही सुखशांती देऊ शकत नाही. तृप्ती देऊ शकत नाही. तुम्हाला सगळी सुखाची साधनं प्राप्त होतील, पण सुख मिळणार नाही. एखाद्याकडे मोठे दहा नाही दहाशे बंगले असतील, दहा हजार सगळ्यात प्रसिद्ध गाड्या असतील, दहा हजार नोकर चाकर असतील, ही सगळी सुखाची
