रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन

  लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   “वा रे खुदा, अब तू भी शिवा को … Read More

संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास … Read More

कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!

रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना … Read More

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह!  रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!

सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज … Read More

समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर

करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न … Read More

अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज … Read More

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का?

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का? अन्यथा कोरोना प्रतिबंधक लसीचा काहीच फायदा होणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यावश्यक आहे, परंतु सदर लस कुठल्याही व्यक्तीला देईपर्यंत जर चुकीच्या पद्धतीने … Read More

प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. … Read More

`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!

उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला … Read More

पर्यावरणाशी कृतज्ञता जपायला हवी! पर्यावरणाचे व्यवस्थापन संपूर्ण जगाची गरज!!

उंच उंच डोंगर भवती। चढले नील नभांत भिरभिर वारा व्यापुनियां । टाकी सारा प्रांत। । १।। तरुवेलींनी फुललेल्या। त्या खोऱ्यांत सुरेख झुळझुळ वाहे निर्झरिणी। स्फटिकावाणी एक।। २।। पर्यावरण म्हणजे निसर्ग….. … Read More

You cannot copy content of this page