विशेष लेख
-
रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. “वा रे खुदा, अब तू भी शिवा को सामील हो गया, की शिवाजी राजा बन गया!” – औरंगजेब ६ जून १६७६ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला दिवस. जवळपास ४०० वर्षाची गुलामी मोडून
-
संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास करायला मिळायचा. त्यातही आमची शाखा सायन्स ( विज्ञान) असल्याने विज्ञानातील नवनवीन गोष्टी समजायला मदत होत असे. त्यामध्ये मला आजही आठवणारा एक घटक म्हणजे चार्ल्स डार्विन
-
कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!
रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना लुबाडतोय? त्याच्या अनेक कथा समोर येऊ लागल्या. सिधुदुर्गात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. आवश्यक असणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, तज्ञ वैद्यकीय कर्मचारी, साफसफाई
-
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह! रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!
सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज असो, राजकीय नेत्यांनी नेहमीच आरोप प्रत्यारोपांचे नाटक करायचे आणि जनतेने तो दशावतार पाहून त्यात सुख मानायचे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आम्ही कित्येक
-
समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर
करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीती. – महात्मा बसवेश्वर आजपासून जवळ जवळ नऊशे वर्षांपूर्वी म्हणजेच बाराव्या शतकात एकमेकांबद्दलचा द्वेष, मत्सर, लढाया, अंधश्रद्धा, विषमता इत्यादी गोष्टींनी समाज ग्रासलेला होता. काम
-
अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज यांची शिकवण आणि अलौकिक बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका सर्वदूर पसरवली. याकामी त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. ज्यातून ते सहीसलामत बाहेर पडून
-
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का?
कोरोना प्रतिबंधक लसीकरण करताना आपण काळजी घेतो का? अन्यथा कोरोना प्रतिबंधक लसीचा काहीच फायदा होणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरण अत्यावश्यक आहे, परंतु सदर लस कुठल्याही व्यक्तीला देईपर्यंत जर चुकीच्या पद्धतीने हाताळली तर ती लस कोरोनाला प्रतिबंध करणार नाही. आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले असून अनेक ठिकाणी सदर लस अयोग्य पद्धतीने
-
प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. ह्यासंदर्भात प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे तसेच जिल्हावासियांनी नियम पाळणे अत्यावश्यक आहे. १) अनेक ठिकाणी विवाह समारंभ सुरु आहेत. त्यामुळे शारीरिक अंतर राखले जात नाही.
-
`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!
उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे; पण `जनता कर्फ्यू’च्या नावाखाली प्रशासनाने दडपशाही करू नये; असे आमचे स्पष्ट मत आहे! आज कणकवली शहरात जनतेने दुकानांमध्ये गर्दी केली. पुढील दहा दिवसांना पुरेसा
-
पर्यावरणाशी कृतज्ञता जपायला हवी! पर्यावरणाचे व्यवस्थापन संपूर्ण जगाची गरज!!
उंच उंच डोंगर भवती। चढले नील नभांत भिरभिर वारा व्यापुनियां । टाकी सारा प्रांत। । १।। तरुवेलींनी फुललेल्या। त्या खोऱ्यांत सुरेख झुळझुळ वाहे निर्झरिणी। स्फटिकावाणी एक।। २।। पर्यावरण म्हणजे निसर्ग….. लोकसंस्कृतीचा, तिथल्या माणसांचा अविभाज्य घटक म्हणजे निसर्ग! निसर्गाशी एकजीव होऊन जगणं हे अनादिकाळापासून- ऋग्वेद, तसेच आणखी किती तरी ग्रंथांमधून भक्कमपणानं सांगितले गेले आहे. आणि म्हणूनच


