विशेष लेख
-
कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?
संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची आकडेवारी काय सांगते? आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या तथाकथित महामारीने थैमान घातले आहे. भारतामध्ये सुद्धा आजमितीपर्यंत २० लाख २७ हजार रुग्ण सापडले. त्यापैकी १३ लाख ७८
-
मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!
दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. कारण कोकणातील गणेशोत्सव हा काही सार्वजनिक गणेशोत्सव नाही. प्रत्येकाच्या घरात हा गणपती परंपरेने श्रद्धेने पूजला जातो. ही संस्कृती टिकविण्यासाठी कोकणवासीय कर्जबाजारी होईल; पण तो आपली
-
सिंधुदुर्गात बायोफ्लाँक कोळंबी प्रकल्पातून चाकरमानी पिता-पुत्राची लाखो रुपयांची कमाई
कोकणातील तरुणांनी दुरदृष्टीने काम करण्यास सुरुवात केली तर ते वर्षाला लाखो रुपये कमाई करू शकतात. मुळ ओसरगावातील मुंबईतील चाकरमानी पिता-पुत्राने हे शक्य करुन दाखविले आहे. एका गुजरात राज्यातील सी-फुड कंपनीच्या सहकार्याने त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. मी स्वतः कुडाळचे अविनाश पराडकर यांच्या समवेत ओसरगाव आणि कलमठ येथील देवदत्त अरदकर यांच्या अशा दोन प्रकल्पांना भेट
-
सिंधुदुर्गात तरुणांच्या आत्महत्तेचे सत्र- कोरोनाच्या मृत्यूंपेक्षा भयावह
मानसिक आजाराबाबत कारणमीमांसाचा शोध घ्यावा! कोकणातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीमुळे कितीही संकटे आली तरी तो न डगमगता आत्महत्येचा मार्ग स्वीकारत नाही. मात्र कोरोनाचे सत्र सुरु झाल्यापासूनच्या कालावधीचा विचार केल्यास सिंधुदुर्गात कोरोनाच्या कैकपट्टीने तरुणाईने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे दिसते. जिल्ह्यातील मानसशास्त्र तज्ञ डॉक्टरांनी या आत्महत्येच्या कारणांची कारणमीमांसा शोधून काढणे आवश्यक आहे गेल्या चार महिन्यातील जिल्ह्यातील दैनिकांतील बातम्यांकडे लक्ष
-
राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील निवृत्त सहकाऱ्यांचे अनोखे स्नेहसंमेलमन…
जुन्या मैत्रीचं नातं फुलविणारं आणि चिरंतर स्मरणात राहणारं स्नेहसंमेलमन संपन्न! राज्य कामगार विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातील आम्ही निवृत्त सहकारी; आमचा एक ग्रुप आहे, वरचेवर भेटणारा! भेटण्यासाठी आम्हाला काहीही निमित्त चालतं. एखादा मिसळ महोत्सवही आमच्या भेटीचं कारण ठरतं. भेटल्यावर फक्त गप्पांची मैफिल जमायची, ऑफिसमधील आठवणी निघायच्या, गंमतीजंमती-किस्से व्हायचे, यातून अनेक सहकाऱ्यांची आठवण यायची. आम्ही एकमेकांची
-
सिंधुदुर्गात `१०८ रुग्णवाहिका’ पायलट कोरोना महामारीमध्ये करताहेत आदर्श सेवा!
त्यांच्या मूलभूत मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात! कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह १०८ च्या रुग्णवाहिकेवरील २८ (चालक) पायलट यांनी सेवाभावी भूमिका घेऊन सिंधुदुर्गात आणीबाणीच्या काळात रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी आम्हा सर्वांना त्यांचे आभार मानता आले पाहिजेत आणि शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. तरच त्यांच्याशी शासन कृतज्ञतेने वागले असे म्हणता
-
माझा सिंधुदुर्ग- कोकणवासियांची मुंबईत येण्याजाण्यासाठीची होणारी लूटमार थांबवा!
२४ दिवसात ३ लाखापेक्षा जास्त मजूर मुंबईत स्पेशल ट्रेनने आले; मग कोकणवासियांवर अन्याय का? मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्र शासनाने सावर्जनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आणि अचानकपणे २४ मार्च पासून लॉकडाऊन जाहीर केले.
-
काय चाललंय माध्यमात..?
( कोरोना विषाणूने संपूर्ण जगातील वैद्यकीय व्यवस्थेची पोलखोल केली. वैद्यकीय क्षेत्रात अतिप्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधोपचार करण्यात आघाडीवर असलेले देश कोरोना विषाणूमुळे हतबल झाले. सर्वच क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या किंवा निर्माण केल्या गेल्या. त्याचप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमधील कार्यरत असणाऱ्या संपादक- पत्रकार यांच्यावरही कोरोनाच्या महामारीचे निमित्त करून भांडवलशाही वर्तमानपत्राच्या मालकांनी अन्याय केला. यासंदर्भात पत्रकारांचे तडफदार अभ्यासू
-
संतोषची (बापू) एक्झिट…!!!
काल परवापर्यत संतोष आमच्यातून एवढ्या लवकर निघून जाईल.. हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. जरी परिस्थितीने खचलेला असला तरी स्वतःच्या आत्मबळावर अनेक संकटांना मात करत संतोष चालला होता. सामाजिक बांधिलकी नसानसात भरली होती, जे शक्य होईल, तेवढी मदत करण्याचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत संतोषने केली. अनेक प्रसंगांना तोंड देताना हक्काने मला फोन करुन मला “बाबू काय करुयात!” असं
-
कोकणात शेती विकासासाठी शासनाने अनुकूल गोष्टी कराव्यात!
कोकणातील जमिनींची मोजणी करा, धरणे पूर्ण करा, शेतीसाठी सुविधा पुरवा आणि अवजारे भाड्याने द्या! कोरोना महामारीच्या संकटामुळे कोकणातील शेत जमिनीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीसाठी रेल्वेचा जीवघेणा प्रवास करून खुराड्यातील आयुष्य जगायचे की गावी येऊन शेती-बागायती फुलवून स्वतःच्या मोठ्या घरात मस्तपैकी आयुष्य जगायचे? ह्याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे!










