विशेष लेख
-
स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढल्यास डॉलरचे अवमूल्यन होऊन देशात पुन्हा सुवर्णयुग!- जेष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण
कोरोना महामारी खरं तर आपल्या देशाला इष्टापत्ती ठरण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा वापर वाढावा म्हणून देशात सर्वच थरामध्ये जोमाने प्रयत्न सुरु झाले आहे. भारतवासियांनी मनात आणले तर रूपयांच्या तुलनेने डॉलरचे वाढलेले मुल्य घसरायला फारसा वेळ लागणार नाही. आपल्या देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग अवतरले, असा विश्वास कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, जेष्ठ पत्रकार गणपत तथा
-
शाळा सुरु करण्याची घाई म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ…?
कोरोनाने जगात हाहाकार माजवला. आजपर्यंत जगात ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली; तर ४ लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. भारतात अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आणि सुमारे साडेसात हजार लोक मृत्युमुखी पडले. कोरोनामुळे शासनाने २२ मार्चपासून लॉकडाउन केले. पण दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत शासनाला वैद्यकीयदृष्ट्या सक्षमता वाढवता आली नाही. आपत्कालीन परिस्थितीत भारतातील
-
अभ्यासपूर्वक आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्यास शेती-मत्स क्षेत्रात अर्थाजन करण्याची सुवर्णसंधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आज खरं म्हणजे सर्वात प्रथम मनापासून सलाम करायचा असेल तर तो शेतकऱ्यांना करायला हवा. भारताची लोकसंख्या १३५ कोटीहून जास्त आहे. अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ या सर्वांच्या ताटात दोन वेळा जे दोन घास पडतात ते शेतकऱ्यांच्या श्रमाचे फळ आहे. फळफळावर उपलब्ध असण्याचे श्रेय शेतकऱ्यांच्या कष्टाचे आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन आदी व्यवसायातून
-
संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?
जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही. १०० रुग्णांपासून ते १ लाख रुग्ण संख्या होण्यासाठी कोणत्या देशाला किती दिवस लागले ते पाहूया! भारत- ६५ दिवस अमेरिका- २५ दिवस
-
माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!
आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या मुळगावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असणार आहे. त्यांना रोखण्यापेक्षा कोणत्या उपाययोजना करता येतील; त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. सिंधुदुर्गात बाहेरील जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने माणसे येताच जिल्हा प्रशासनाने हतबलता व्यक्त केली. प्रशासन आपल्यापरिने काम करीत आहे. लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीत ज्यापद्धतीने प्रशासनाकडून यंत्रणा सक्षम व्हायला हवी होती ती झाली नाही; म्हणूनच आजची परिस्थिती निर्माण झाली
-
माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!
चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा! कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ विषाणू आमच्या जिल्ह्यातील गावापर्यंत येऊन पोहोचला. ह्या विषाणूचा प्रसार आमच्या जिल्ह्यापर्यंत कसा झाला? ३० जानेवारी २०२० भारतात केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण सापडला. बाधित
-
सावधान… अन्यथा इटली-अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही!
बदली करून प्रश्न सुटणार का? महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. पण या बदलीने मुंबई शहरासमोरील कोरोना विषाणू महामारीचे संकट दूर होणार आहे का? हा प्रश्न आहे. अशाप्रकारे कितीही बदल्या केल्या तरी जोपर्यंत प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कुठल्याही खात्यात सकारात्मकता बदल दिसणार नाही, हे स्पष्ट आहे. हेही
-
कोकणातील शेती विकासासाठी शासनाने `ह्या’ गोष्टी करायलाच हव्यात!
भूमी अभिलेख विभागाने नव्याने जमिनी मोजाव्यात- ग्रामपंचायत स्तरावर शेती-अवजारे भाड्याने द्यावीत! कोरोना महामारीच्या उच्छादनामुळे कोकणातील शेती-वाढीचा सद्या ऐरणीवर आला आहे. मुंबई-पुणे परिसरातील १०-२० हजार रुपयांच्या नोकरीच्या समाधानासाठी रेल्वेचा जीवघेणा प्रवास करून खुराड्यातील आयुष्य जगायचे की गावी येऊन शेती-बागायती फुलवून ऐस-पैस घरात मस्तपैकी आयुष्य जगायचे याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे; असे सर्वजण कानी-कपाळी ओरडून
-
संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!
आज महाराष्ट्र आणि कामगार दिन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना मात्र आज महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अडचणीत सापडला आहे, त्याचे मनाशी दुःख आहे. कोरोना विषाणूची महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात भारत देशही आहे; पण सर्वाधिक बाधितांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि मुंबईत कोरोना विषाणू लागण झालेल्यांची संख्या सर्वोच्च आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी लवकर
-
कोरोचीत तयार होतंय डॉक्टरांचे सुरक्षा कवच पीपीई किट!
कोल्हापूर:- कोरोना संशयित आणि बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सहायक आणि सेवक अशा आरोग्य यंत्रणाचे सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट ओळखले जाते. बाजारात भासणारी कमतरता पूर्ण करण्यासाठी युवराज घोरपडे यांनी इचलकरंजी जवळील कोरोची येथे उत्पादन सुरु केले आहे. यासाठी वापरण्यात येणारे ५ पदरी स्पन स्पन मेल्टब्लोन मेल्टब्लोन स्पन हे ६० जीएसएम नॉन ओव्हन










