कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…

कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’… गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले! जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी … Read More

कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…

युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड…  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. कालपर्यंत २५ हजार ३५४ लोकांचे जीव गेले. ५ लाख ५९ हजार १६५ लोकांना लागण झालेली आहे. आपल्या भारतातही बाधितांची … Read More

कोरोना विषाणूविरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी जबाबदारीने वागू!

जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे. जगातील आजपर्यंत १६० देशात कोरोना विषाणूने प्रवेश केला असून मानवावरील हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर भयावह अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. जगभरात ३ लाख … Read More

समाजसेवेचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या अनिल तांबे यांना सलाम!

आमचे विद्वान आणि कृतिशील परममित्र अनिल तांबे आज `मुंबई पोर्ट ट्रस्ट’मधून पर्यवेक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सलग एकेचाळीस वर्षे आठ महिने सेवा केल्यानंतर नोकरीतून जरी निवृत्त होत असले तरी … Read More

जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी … Read More

अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!

संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. … Read More

परंपरेचा गवळदेव…

कोकणात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. विस्तीर्ण सागरी किनारा, भव्य अशी वनसंपदा, सह्याद्रीचा कडा, उद्योग यासह असंख्य वैशिष्ट्यांसह कोकण विभागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा कायम ठेवल्या जात आहेत. यात श्रध्दा … Read More

शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारे उद्योजक श्री. सुरेश डामरे यांचा आदर्श लाखमोलाचाच!

समाज माझा, मी समाजाचा! क्षा. म. समाजातील आदर्श व्यक्ती-२ हरि ॐ कष्ट करण्याची तयारी, यशस्वी होण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे सर्व गुण एकत्र आल्यावर कुठलीही व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचते. … Read More

मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे! का आणि कसे?

पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सक्षम होते. त्यांचा शैक्षणिक विकास उचित प्रकारे होतो. असे अनेक आधुनिक संशोधनातून समोर येत आहे. तरीही इंग्रजी माध्यमातून आपल्या … Read More

अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून पत्रकार संघटनांचे खच्चीकरण करण्याचा खटाटोप

अधिस्वीकृती समिती सरकारी व्यवस्था आहे की, पत्रकारांची सरकार पुरस्कृत संघटना? सरकारनं घेतलेल्या पत्रकार हिताच्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय अधिस्वीकृती समितीला देऊन मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि पत्रकारांच्या तत्सम … Read More

You cannot copy content of this page