विशेष लेख
-
सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या सेवा ग्रामीण भागात टेलीमेडिसिनद्वारे आता उपलब्ध
आपण हे बघतो की ग्रामीण भागातील जनतेला विशेष आजारांसाठी स्पेशालिस्ट किंवा सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे जावे लागले तर खेडेगावातून रिक्षा, टेम्पो, बस यांनी प्रथम तालुका पातळीवर आणि त्यानंतर तिथून मोठ्या शहरातील दवाखान्यात डॉक्टरांकडे जावे लागते आणि यासाठी प्रवास खर्च आणि दिवसभराचा प्रवासाचा त्रास आणि आपल्याला सोबत म्हणून ज्या व्यक्तीला घ्यायचे असेल त्यांचा देखील भार आपल्यावर असतो. या
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांचे एकत्रीकरण व संमेलन
सिंधुदुर्ग म्हणजे कलेची खाण आणि प्रत्येक कलेचा कलाकार हा या खाणीतील रत्न. अशाच या रत्नाची एकत्रित सूची बनवून या सर्व रत्नाचा खजाना बनवावा असा विचार आला. त्या अनुषंगाने काही कलाकारांशी बोलणे केले असता, ते पण उत्साहाने आणि आनंदाने या कार्यासाठी तयार झालेत. याचा पहिला भाग म्हणून प्रत्येक तालुक्यातील कलाकार नोंदणी करून विविध क्षेत्रातील कलाची व
-
कणेरी (सिद्धगिरी) मठ – आदर्शवत गुरुकुलम्
गेले ५ दिवस आम्ही कोल्हापूर, जयसिंगपूर शिरोळ व कुरूंदवाड येथे वैदिक वास्तु व डाउझींग प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्ताने प्रवास केला. यादरम्यान कणेरी (सिद्धगिरी) मठावरिल गुरुकुलम् पाहण्याचा योग आला. मिझोरामचे राज्यपाल ह्यांची या गुरुकुलम्ला भेट होणार होती, त्यानिमित्त तेथील मुलांना भेटण्याची संधी तेथील व्यवस्था व प्रशिक्षण बाबतीत जाणून घेण्याची आमची विशेष उत्सुकता होती. १४ विद्या ६४ कलांचे परिपूर्ण
-
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून सविता जप्तीवाले यांच्या व्यवसायाला चालना
प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वतःची प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या अनेक लाभार्थींपैकी एक म्हणजे सांगलीच्या सविता अनिल जप्तीवाले. त्यांच्या वर्षानुवर्षांच्या घरगुती, छोट्या प्रमाणात असलेल्या केटरिंग व्यवसायाला दोन वर्षांपूर्वी मुद्रा योजनेचा हातभार लागला. त्यातून त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली आहे. सविता जप्तीवाले यांना नवनवीन पदार्थ बनविणे आणि ते इतरांना खाऊ घालण्याचा छंद होता. १९९० साली अनिल जप्तीवाले यांच्याशी
-
विशेष लेख- पशूंची काळजी घेणारा महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम
शासनाने गाय, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांच्या कत्तलीस प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम राज्यात ४ मार्च २०१५ पासून लागू केला आहे. याविषयी सांगताहेत धुळे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुधाकर शिरसाट. सुधारीत कायद्यातील कलमे व शास्ती कलम 5 : या कलमान्वये कोणतीही व्यक्ती राज्यातील कोणत्याही
-
विशेष लेख- कातकरी बोली…आदिवासी मुलांना लावी शिक्षणाची गोडी
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली शिक्षक मार्गदर्शिका आदिवासी वाड्यांवरील शाळांमध्ये दिले जाणारे प्रमाण भाषेतील शिक्षण हे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अरुची निर्माण करु शकते. आदिवासी मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवतांना त्याबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी संवाद दुवा म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘कातकरी बोलीभाषा अध्ययन साहित्य : शिक्षक मार्गदर्शिका’, तयार केली आहे. ही मार्गदर्शिका शिक्षकांसाठी असून त्यांना
-
संपादकीय- आधुनिक बदल स्वीकारून नेहमीप्रमाणे सहकार्य करा!
सद्गुरूंचा शब्दच श्रद्धावानासाठी कल्याणाचा मार्ग! ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ नाथसंविध् सर्वांसाठी प्रेमपुर्वक हरि ॐ ! सद्गरु कृपेने पाक्षिक ‘स्टार वृत्त’ गेली सोळा वर्षे आपल्या भेटीस येत आहे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द हा श्रद्धावानांसाठी अनमोल असतो. श्रद्धावानांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणारे गुणकारी औषध असते. जीवनात कुठल्याही पातळीवर रोग-आजार येऊच नये म्हणून केलेले लसीकरण असते. एवढेच नाही तर
-
संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!
नाथसंविध् ।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था प्रत्येकाने सर्वांगिण प्रगतीसाठी आपआपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली पाहिजेत. मतदारांनी मतदानादिवशी सुट्टी साजरी न करता मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारांची ही भूमिका अतिशय
-
सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!
भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये नोकरी-व्यवसाय करताहेत. आधुनिक शिक्षणाने-उच्च शिक्षणाने भारतीयांनी जगभरामध्ये महत्वाची स्थानं पटकावली आहेत. तर त्याच भारतामध्ये हजारो टन अन्नाची नासाडी केली जाते व दुसरीकडे कष्टकरी शेतकरी-भूमिहीनांना एक वेळच्या अन्नासाठी
-
किर्तीचक्र पुरस्कार प्राप्त श्री. संतोषसिंह राळे यांची शौर्यगाथा
।। हरि ॐ ।। आज आपण ऐकणार आहोत एका बापू भक्ताची एक अशी शौर्य गाथा, जी ऐकून हृदयाचे ठोके चुकले नाहीत तर नवलच. श्री. संतोषसिंह तानाजी राळे. राहणार, राजगुरूनगर, जिल्हा पुणे. सध्याचे वय अवघे तेहतीस वर्षे. घरी पत्नी आणि तीन वर्षांचा लहान मुलगा. संतोषसिंह यांना लहानपणापासून एकच ध्यास होता, काहीही होवो, देश सेवेसाठी आर्मीमध्ये भरती
