विशेष लेख
-
श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श
समाज माझा, मी समाजाचा! ।। हरि ॐ ।। ‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा ठरविली. दहाव्या लेखामधून आदर्श व्यक्तीमत्वांबद्दल लिहायचे होते; परंतु `शिरोडकर बिझनेस ग्रुप’चा जो कार्यक्रम होणार होता त्याला शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिला. खूप वेळानंतर पुन्हा एकदा मी
-
छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!
बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज! छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न उठविता आपली रजई त्यांच्या अंगावर घालून शाहू राजे त्या धनगराच्या घोंगडीवर झोपले! धनगराच्या घोंगडीवर आनंदाने झोपणाऱ्या राजाचे मन केवढे आभाळाएवढे होते; हे पाहिले की मन
-
जाणून घ्या… पावसाळ्यात वीज का जाते?
पावसाळ्याच्या सुरूवातीला वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त घडतात. वीज पुरवठा खंडित झाल्यास आपण वीज कंपनीचे वाभाडेच काढतो. विजेमुळे कुणाची किती आणि कशी गैरसोय झाली याबद्दल वृत्तपत्रांतूनही बरेच काही लिहले जाते. परंतु, वीज का गेली ? का जाते ? या प्रश्नाचे उत्तर कोणीही शोधत नाही. विजेची यंत्रणा अशी आहे की ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची
-
गुहागर- सुंदर समुद्र किनाऱ्यासह विलोभनीय पर्यटन स्थळ!
कोकणचा समुद्र किनारा म्हणजे निसर्गाचे सर्वोच्च वरदान! ह्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक गावे आज जगाच्या नकाशावर आपले स्थान भक्कम करीत आहेत. कारण प्रत्येक गावाचे वैशिष्ट्य फार वेगवेगळे आढळते. ते पर्यटकांच्या नजरेत पटकन भरते आणि पर्यटक पुन्हा पुन्हा येत राहतात. असाच एक निसर्ग संपन्न गाव; त्याचे नाव गुहागर! मुंबईहून चिपळूणमार्गे गुहागरला आपण जाऊ शकतो. गुहागरला स्वच्छ सुंदर
-
निसर्ग संपन्न परशुरामाची भूमी-चिपळूण
कोकणभूमी ही परशुरामाची भूमी म्हणून ओळखली जाते. चिपळूण हे शहर श्री परशुरामानी वसिवले आहे; अशी पुरातन कथा आहे. श्री परशुराम हे महेंद्रगिरी पर्वतावर राहत होते म्हणून ह्या पर्वताला परशुराम घाट म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री परशुरामांनी आपल्या बाणांनी बाणगंगा तिर्थाची निर्मिती केली. महेंद्रगिरी पर्वतापासून थोड्या अंतरावर रामतीर्थ सरोवर आहे. श्री देवी विंध्यवासिनी मंदिर स्थापन केले.
-
बैलाची शिंगे किती जबरदस्त, मजबूत आहेत पाहा….
आपण बैलाला नेहमीच शिंगे पाहतो. ह्या शिंगाच्या वैभवावरच बैलाची सुंदरता दिसत असते. एवढंच नव्हे तर शेतकरी बैलाच्या शिगांची ठेवण पाहूनच शेतामध्ये राबण्यासाठी सौदा करीत असतो. ह्या छायाचित्रामध्ये दिसणाऱ्या …. मुंबईसारख्या महानगरीत ह्या मोठाल्या शिंगांच्या बैलाला कौतुकाने पाहण्यासाठी गर्दी का होणार नाही….बैलाची शिंगे किती जबरदस्त, मजबूत आहेत पाहा
-
श्री देव लिंगेश्वर मंदिर, कलमठ, कणकवली
अतिशय सुंदर कलात्मक आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेले कलमठ (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग ) गावातील मंदिर!
-
श्री गणेश मंदिर, आडवली, मालवण, सिंधुदुर्ग
निसर्ग संपन्न आडवली गावातील पुरातन श्री गणेश मंदिर, (मालवण, सिंधुदुर्ग)
-
‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळावर मात करण्याची योजना!
`जलयुक्त शिवार अभियान’ शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक! ‘पाण्याशिवाय जगणे’ म्हणजेच प्रत्येक जीवाने तडफडत तडफडत मृत्यूला कवटाळणे. पाऊस पडतो, कधी अधिक तर कधी कमी. पण पावसाचे पाणी जोपर्यंत आम्ही भूगर्भात साठवत नाही तोपर्यंत दुष्काळावर मात करणं शक्यच नाही. म्हणनूच २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत
-
श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग
श्री देवी भगवती, कोटकामते-देवगड, सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात कोटकामते गाव हा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला गाव! सुमारे पावणेतीनशे वर्षांपूर्वी कान्होजी आंग्रे ह्यानी गोव्यातून वारंवार होणा-या पोर्तुगीज हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:च्या शौर्याच्या लढायांबरोबरच श्री देवी भगवतीला नवस केला. त्यानुसार त्यांनी भगवतीचे मंदिर बांधले.
