विशेष लेख
-
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबईत वारंवार का येतात?
राजभवनात बेकायदेशीरपणे बसलेल्या खासगी सचिवाची हकालपट्टी होणार काय? राज्यपाल या पदाच्या खासगी सचिव पदासाठी सुयोग्य अधिकाऱ्याची नेमणूक होणे अपेक्षित आहे. मात्र केवळ बारावी पास असणाऱ्या, सामान्य वकुबाच्या भामट्याला निवृत्तीनंतरही या पदासाठी तब्बल तीन वेळेला पुनर्नियुक्त केले गेले. तेही चक्क बेकायदेशीरपणे. इतकेच नव्हे तर या भामट्याच्या पुनर्नियुक्तीसाठी माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना प्रत्येक वेळी मुंबईतील
-
माझ्या `मी’ला सद्गुरु चरणांशी समर्पित केल्याने सर्वांगिण विकास!
|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ || `मी’ आर्थिक बाबतीत खूपच श्रीमंत आहे; त्यामुळे माझं कधीच अडणार नाही. `मी’ अभ्यासात खूपच हुशार आहे; त्यामुळे मी बुद्धिवंत आहे. `मी’ तरुण आहे, बलवान आहे, शरीराने समर्थ आहे; त्यामुळे मी स्वयंभू आहे. `मी’ उच्चपदस्थ आहे म्हणून माझा दबदबा आहे. `मी’ सत्तेत असल्याने मी काहीही करू
-
पादुका प्रदान सोहळा आणि रामराज्य-२०२५
|| हरि ॐ || || श्रीराम || || अंबज्ञ || काल परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या पादुका प्रदान सोहळा खऱ्या अर्थाने सफळ संपूर्ण झाला; असंच म्हणावं लागेल. प्रत्येक श्रद्धावानाकडे ओसंडून वाहणारा उत्साह आणि पादुका घेताना आणि घेतल्यानंतर होणारा जल्लोष पाहिल्यानंतर आनंदाचा महासागर सद्गुरूंवरील अभंगाच्या तालावर नाचत होता. हे चित्र प्रत्यक्षात पाहता येत होतं. एवढंच नाहीतर
-
कुलदेवी व कुलदेवाचे अविस्मरणीय अद्भुत दर्शन!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ गेली २५ वर्षे परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपाछत्राखाली वावरताना बापूंनी आपल्या प्रवचनातून अर्थात पितृवचनातून कुलदेवता, कुलदेवी, कुलदेव, गोत्र इत्यादीबाबत अनेकवेळा आध्यात्मिक माहिती दिली. आदिमातेची अनेक रूपांची आणि अवतारांची महती सांगण्यासाठी मातृवात्सल्यविन्दानम आणि मातृवात्सल्यउपनिषद हे दोन ग्रंथ श्रद्धावानांना प्रदान केले. त्यामुळे अनेक संकल्पना थोड्याफार का असेना मनात रुजल्या आहेत. परंतु जेव्हा
-
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)
सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित
-
आदरणीय अण्णा हडकर, आपणास ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
उम्र का बढना तो दस्तूर-ए-जहॉं है! महसूल ना करो तो बढती कहॉं है! तुमची आजची दुनियादारी, तुमची कामे, त्यासाठीची धावपळ- पळापळ पाहिली की वाटते वरील ओळी तुमच्यासाठीच लिहिल्या आहेत. खूप छान! शेवटपर्यंत असेच आनंदात जगत रहा! आज ७५ वी साजरी करता आहात! अशीच १०० वी साजरी करा! यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा! कामगार राज्य विमा
-
संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!
आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. त्या व्यक्तीच्या कार्यातून अनेकांना जो लाभ होतो तो शब्दांकित करणं कठीण होऊन जाते. तरीही बालरोग तज्ञ डॉ. इरा शाह यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून चार शब्द लिहावेत
-
संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???
भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि राजकारण या तीन घटकांचा साधासुधा अभ्यास केल्यास देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाविषयी होत असलेल्या घडामोडींबद्दल मतदार म्हणून आपणास आश्चर्य वाटत नाही. म्हणून राजकारणाबद्दल
-
संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!
भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे गांधींच्या प्रतिमेवर हल्ल्या करण्यात येतो; गांधी विचारांची पुन्हा पुन्हा हत्या केली जाते; पण गांधी विचारांचा प्रभाव आणि गांधी विचारांचा प्रसार कधी थांबला नाही आणि पुढे
-
संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजय एस. ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजय एस. ठाकूर यांची कालच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्ती केली. अॅड. विजय एस.










