विशेष लेख
-
वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!
काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; ही कल्पनाच मान्य होत नाही. पण काळाच्या चक्रात कार्य करणाऱ्या नियतीच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. दुःख व्यक्त करण्यापलीकडे मानवाच्या हातात काहीच नसते. त्या दुःखात
-
‘क्षा. म. समाज माझा, मी समाजाचा!’ भाव जपणारा अनंतात विलीन….
स्वर्गीय प्रकाश वराडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! काल रात्री अतिशय दुःखद बातमी समजली. आमचे हितचिंतक, स्नेही व मार्गदर्शक प्रकाश (बाळा) वराडकर यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले. कारण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाच्या भल्यासाठी समाज माझा, मी समाजाचा!’ ही प्रामाणिक भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. खऱ्या अर्थाने समाज माझा, मी समाजाचा!’
-
नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना- कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी
एकाच कुटुंबातील ४ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा! एकाच कुटुंबातील एकदोन नव्हेतर सहापैकी पाचजण आयपीएस-आयएएस अधिकारी असून अतिशय प्रामाणिकपणे देशाची सेवा करीत आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी ह्या यूपीएससीमध्ये देशातून टॉपर होत्या. २००१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉपर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण भारतीय महिला ठरल्या. गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले
-
संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!
१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या ७६ वर्षाच्या काळात म्हणजेच भूतकाळात काय घडले? ह्याचे सिंहावलोकन करीत असताना भविष्यातील भारतासमोरील आव्हानांचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश समर्थ झाला! (भाग-1)
गेल्या नऊ वर्षात भारताने केलेली प्रगती दैदिप्यमान आहे. ह्या सर्वांगसुंदर प्रगतीची जगाने नुसती दखलच घेतली नाही तर काही देशांनी त्या प्रगतीचे यशस्वी मॉडेल स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या नऊ वर्षात देशात अशक्य वाटणारे विकासाचे महाकार्य कसे झाले? हे पाहणे महत्वाचे आहे. म्हणूनच आम्ही काही ठळक मुद्दे मांडणार आहोत; ते समजून घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली
-
मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे! का आणि कसे?
पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सक्षम होते. त्यांचा शैक्षणिक विकास उचित प्रकारे होतो. असे अनेक आधुनिक संशोधनातून समोर येत आहे. तरीही इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी पालकांची धडपड अजूनही कमी होत नाही. त्यातील मर्म समजण्यासाठी आपणास खालील व्हिडीओ पाहावे लागतील. `मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे’ ह्या विषयावर प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार
-
अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याचे आभार!
अति. पोलीस महासंचालक, म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा आयपीएस अधिकारी प्रशांत बुरडे यांचे कौतुकास्पद कार्य! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- म्हाडाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून कौतुकास्पद कार्य करणाऱ्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, म्हाडाचे मुख्य दक्षता व सुरक्षा आयपीएस अधिकारी प्रशांत बुरडे यांची कॉस्मोपॉलिटन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी असोशिएशनचे सेक्रेटरी व पाक्षिक `स्टार वृत्त’चे उपसंपादक मोहन
-
आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान!
मुंबई (मोहनसिंह सावंत):- वेंगुर्ल्याचे सुपुत्र आचार्य रविंद्रसिंह आप्पा मांजरेकर यांना नुकताच `महाराष्ट्र रत्न’ हा मानाच्या पुरस्कार प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात देण्यात आला. त्यावेळी आचार्य मांजरेकर यांना गुरुप्रसाद दिगंबर गुरुजी यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आचार्य मांजरेकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. अपराध निवारण भ्रष्टाचार विरोधी समिती आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार
-
आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…
वर्तमानकाळातील प्रत्येक `क्षण’ क्षणाक्षणाला भूतकाळात जात असतो. हा भूतकाळ पुन्हा आणता येत नाही; हे खरं असलं तरी त्या भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा व्यक्त करता येतात, अनुभवता येतात आणि त्याची अनुभूती काही औरच असते. भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवण्याची अनुभूती जीवनात चिरंतर टिकून राहते. हे आम्ही सर्वांनी अनुभवलं… कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातून
-
आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आभाळाएवढी माया देणारी ‘माई’! शेवटचा दिवस गोड करून श्रीराम चरणी विलीन झाली! संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, याचसाठी केला होता अट्टाहास| शेवटचा दिस गोड व्हावा|| हे शेवटचे दिवस, अंतिम दिवस, अंतिम क्षण गोड होण्यासाठीच संपूर्ण जीवनात सत्याचा, प्रेमाचा, आनंदाचा मार्ग स्वीकारावा लागतो. तेव्हा आणि तेव्हाच ‘शेवटचा दिस गोड’ होतो! असाच शेवटचा







