विशेष लेख

  • २५ एप्रिल जागतिक हिवताप दिन – जनतेच्या सक्रिय सहभागासाठी शासनाचा प्रयत्न

    सिंधुदुर्गनगरी, दि. २३ (जि.मा.का): जागतिक आरोग्य संघटनेमार्फत २५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. हिवताप व इतर किटकजन्य आजाराबाबत जनतेमध्ये जागरुती निमार्ण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अमंलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग व सहकार्य घेणे, हा दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे झाकून

    read more

  • लेखांक दुसरा- एसआरए योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण आणि झोपडी मालकांचा विनाश!

    एसआरए योजनेंतर्गत झोपडीधारकांचे राहणीमान दर्जेदार व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने ९५ साली एक चांगली योजना अस्तित्वात आणली; पण झोपडपट्टीवासीयांचे राहणीमान सुधारण्याऐवजी सुमारे ७० टक्के ठिकाणी बिल्डर, राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या अर्थपूर्ण सलगीतून भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली; ती खरोखरच सर्वसामान्य कष्टकरी जनतेला बरबाद करणारी ठरली. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश खूपच चांगला होता त्यांना मुंबईतील

    read more

  • तिमिरातुनी तेजाकडे… शैक्षणिक चळवळ कोकणातील देवळांमधून… एक नवा आदर्श!

    शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी कोकणातील तसेच महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळ कालपासून एक फोटो सतत प्रसारीत होत आहे नदीघाटावर विविध परीक्षांच्या अनुषंगाने अभ्यासासाठी बसलेले तरुण वर्ग. आता आपला फोटो पहा जो कोकणातील शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी शैक्षणिक चळवळ असलेला फोटो आहे. मंदिराच्या आवारामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात परंतु कोकणात मंदिराच्या आवारामध्ये यूपीएससी, एमपीएससी व विविध परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन

    read more

  • विशेष लेख- एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!!

    विशेष लेख- सावधान! सावधान!! सावधान!!! एसआरए योजनेत समाविष्ट होताना विचार करा! अन्यथा घात ठरलेलाच!! सावधान!!! नेहमी जो सावध असतो, तो सुखी असतो! प्रत्येकाने किमान स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कुटुंबाबद्दल सावध राहिले पाहिजे. नाहीतर आपला आत्मघात ठरलेलाच! आपले कुटुंब कधी भिकेला लागेल ते सांगता येणार नाही. कारण आपल्या आजूबाजूला फिरणारी सुटाबुटातील श्वापदं आपल्या स्वार्थासाठी, फक्त आणि फक्त

    read more

  • संपादकीय- ध्वनीप्रदूषणाची धर्मांधता!

    संपादकीय- ध्वनीप्रदूषणाची धर्मांधता!

    सध्या ध्वनी प्रदूषणाबाबत जोरदार चर्चा आणि आक्रमकपणे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. धार्मिक स्थळावरून ध्वनीक्षेपकाद्वारे होणारे ध्वनी प्रदूषण हे कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही आणि देशाचा कायदा हा धर्मापेक्षा आणि तथाकथित धार्मिक ध्वनी प्रदूषणापेक्षा सर्वोच्च असतो; याचे भान जपायला हवे! राजकारणाचे अंतिम ध्येय सत्ता प्राप्ती असते आणि त्या ध्येयाने पछाडलेले राजकारणी माथी भडकविण्यासाठी भावनात्मक आव्हाने-प्रतिआव्हाने देतात. त्यामध्ये समाजाचे-देशाचे

    read more

  • जोगेश्वरी (प.) बेहरामबाग रोडवर प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे कायमची वाहतूक कोंडी!

    एस. व्ही. रोड सिंग्नल ते काजूपाडा सिंग्नल दरम्यान बेहरामबाग रोडवरील अनधिकृत दुकानदार, फेरीवाले, अनधिकृत पार्किंग व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर कारवाई करण्याची जनतेकडून मागणी! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- महानगरीत अनेक रस्त्यांवर पादचाऱ्यांनी कुठून चालावे आणि वाहने कुठून चालवावी? असे प्रश्न नेहमीच मुंबईकरांना सतावत असतात. अनेक रस्ते आणि फुटपाथ दुकानदार-फेरीवाले अडवितात; तसेच अनधिकृत पार्किंग करून वाहन

    read more

  • दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

    हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, कार्यकर्ते यांचा विश्वास जिंकून सर्वांचा लाडका ‘ विठ्ठल `भाई’ झाला. कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या

    read more

  • समाजकार्यातून वैचारिक मंथन आणि वैचारिक मंथनातून समाजकार्याचा शुभारंभ!

    समाजासाठी अगदी प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करण्याची मानसिकता दुर्मिळ होत असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नावासाठी – प्रसिद्धीसाठी समाजकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी दिसते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत बॅनरबाजी करून – सोशल मीडियाचा वापर करून जनतेच्याच पैशाने होणार्‍या कामांचेही श्रेय घेणारी तथाकथीत पुढारी मंडळी आमच्या सदैव डोळ्यासमोर राहते. पण आपण केलेले समाजकार्य दुसऱ्याला सांगून बढाया मारायच्या नाहीत, केलेल्या

    read more

  • नीतिमूल्य जपून पोलीस दलाला सुसंस्कारित आणि सामर्थ्यवान बनविणारे अरविंद इनामदार

    प्रामाणिक, शिस्तप्रिय, स्पष्ट व प्रभावी वक्ते, लेखक आणि पोलीस दलात सुधारणांचा आग्रह धरणारे अधिकारी म्हणून अरविंद इनामदार यांची ओळख होती. अरविंद इनामदार यांचा जन्म विदर्भातील तरवड या गावी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्यातील मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे झाले. त्यांनी अर्थशास्त्रात बी. ए. ची पदवी तर पुढे एम.ए.ची पदवी प्राप्त

    read more

  • रामभाऊ- मुंबई पोलीस दलातील नैतिकतेचा जाज्वल्य मूर्तिमंत आदर्श!

    पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय श्री. मोहन सावंत यांचे जिवलग दोस्त श्री. राम कदम खरोखरच प्रेमळ माणूस! या दोघांचे अगदी तरुणपणापासून घरोब्याचे संबंध. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होताना ह्या दोस्तांनी कधीही स्वार्थ साधण्याचा मनात विचार आणला नाही. एकमेकांबद्दलची आपुलकी जोपासली. त्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांमध्ये या जोडीची मैत्री सर्वश्रुत होतीच; पुढे श्री. मोहन सावंत महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत

    read more

You cannot copy content of this page