विशेष लेख

  • निस्सीम राष्ट्रसेवेचे प्रतिक : कारगील विजय दिन……

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आम्ही शाळेत असतानाचा एक प्रसंग आजही आठवतो. पावसाळ्याचे दिवस होते. आम्हाला एक सर होते. ते नेहमी एक गीत गुणगुणत असत. ते गीत म्हणजे… साँस थमती गयी, नब्ज जमती गयी, फिर भी बढते कदम को, न

    read more

  • लोककल्याणकारी हेडमास्तर : शंकरराव चव्हाण साहेब

    लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   जगात विविध प्रकारचे माणसे असतात. त्यातील काहीजण आपल्या आयुष्यात मर्यादित स्वभावामुळे व्यक्ती बनतात. तर काहीजण मात्र आपल्या असामान्य कार्यामुळे व्यक्तीमत्व बनतात. त्यातील काहीजण हे जन्मतःच महान असतात; तर काहीजणांवर हा मोठेपणा परंपरेतून लादला जातो.

    read more

  • बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामन्यासाठी लोकल सुरु करा!!

    राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरदारपणे सुरु आहेत, त्यांना कोरोना महामारीची अजिबात भीती नाही. गेल्या मार्च महिन्यापासून आजपर्यंत सर्व रोजगार बुडाले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता आत्महत्या करून जीव देण्याशिवाय सामान्य जनतेसमोर पर्याय नाही. आता बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामान्यांसाठी लोकल सुरु करा! अशी जनता टाहो फोडून सांगत असताना सरकार `कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामान्यासांसाठी लोकल बंदी’ केल्याचे

    read more

  • संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

    संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

    महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायणराव राणे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतूनच हे महाराष्ट्राला, कोकणाला, सिंधुदुर्गाला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे नारायणरावांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! हेही वाचा! -प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे! कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद म्हणजे त्या खात्यापुरती का

    read more

  • ४९ वर्षांपूर्वी… देव तारी त्याला कोण मारी?

    ८ जुलै १९७२ हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस! कारण ह्याच दिवशी आम्ही राहत असलेली `शिंदेवाडी इमारत क्र. १’ (दादर मेन रोड हे जुने नाव आणि दादासाहेब फाळके रोड नवीन नाव.)  पहाटे कोसळली होती. त्या घटनेला ४९ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच हा लिखाण प्रपंच! स्वतःचे राहते घर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर जमीनदोस्त होऊन काही क्षणात संसाराचे

    read more

  • अ‍ॅड. अनिल परब- अभ्यासू, चिकित्सक, कायद्याची जाण असणारा लढवय्या नेता!

    परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अ‍ॅड. अनिल परब यांना ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेचा सन २०१५-१६ साठीचा महाराष्ट्र विधानपरिषद ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अ‍ॅड. अनिल परब यांना मिळाला. हा पुरस्कार विधानपरिषदेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. हा पुरस्कार

    read more

  • सिंधुदुर्गात कोरोनाने होणारे मृत्यू रोखणार कसे? शासन जागे कधी होणार?

    सिंधुदुर्गात कोरोनाने होणारे मृत्यू रोखणार कसे? शासन जागे कधी होणार?

    सिंधुदुर्गात कोरोनाने 1 हजार 46 जणांचा मृत्यू, तर चिंताजनक 50 रुग्ण! दररोज जिल्हा माहिती कार्यालयातून आकडेवारी आली की प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध होते आणि आम्हाला समजते कोरोना महामारीची सिंधुदुर्गात नेमकी स्थिती काय? एका नमुन्यात दररोज येणाऱ्या आकडेवारीवारीत आजपर्यंत मृत झालेल्या व्यक्तींची संख्या मात्र वाढत जात आहे आणि चिंताजनक रुग्णांची संख्या कमी होत नाही. अशी गंभीर परिस्थिती किती

    read more

  • शिक्षणप्रसारक : राजर्षी शाहू छत्रपती महाराज

      लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४.   इंग्रज सरकारच्या शिक्षणाच्या झिरपण्याच्या सिद्धांताला विरोध करतानाच शिक्षणाचे महत्व ओळखून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे एक दृष्ट्ये समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. ते शिक्षणाचे महत्व सांगताना एके ठिकाणी म्हणतात की, विद्येविना मती गेली, मतिविना गती

    read more

  • संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!

    संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!

    सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा राज्यकर्त्यांनी गंभीरतेने समजून घेणे गरजेचे आहे. कारण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक सुधारणा करायच्या होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानलेली आहे; असे खेदाने म्हणावे लागते. सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे? हे नव्याने सांगण्याची गरज राज्यकर्त्यांना नक्कीच नाही. गेली पंधरा-वीस वर्षे यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी

    read more

  • वीस वर्षांनी आई पुत्रांची झाली भेट!

    विमनस्क अवस्थेत फिरणारी अनेक माणसं आपण रोज बघतो. आपल्यापैकी अनेकजण त्यांना खायलाही देतात; परंतु ती कुठली असतात? आपल्याकडे कशी आली? हा विचार आपण करतो का? अशीच एक मनोरूग्ण मध्यमवयीन स्त्री २००५ सालापासून मालवण-चौके येथे फिरत होती. सुरुवातीला तिला काहीच कळत नव्हतं. कालांतराने तिला बऱ्याच अंशी कळू लागले. सहा महिन्यांपूर्वी चौके गावच्या सौ. मनीषा वराडकर (पंचायत

    read more

You cannot copy content of this page