सिंधुदुर्ग
-
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिअल लाईफ खेळाडूंनी आम्हाला ट्रेन केलं! -अभिनेता गौरीश शिपुरकर
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- नाटक आणि सिनेमांमधून उत्तमोत्तम अभिनय करणारा अभिनेता ‘गौरीश शिपुरकर’ आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तो सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, तसेच ‘विजेता’ हा सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार
-
असलदे शिवाजीनगरमधील शाळेनजीक आणि भरवस्तीत असणारा मोबाईल टॉवर बंद करण्याची पालकांची मागणी
नांदगाव (प्रतिनिधी)- असलदे (ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग) गावातील शिवाजी नगरात प्राथमिक शाळेनजीक आणि भरवस्तीत स्थानिकांचा विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. हा मोबाईल टॉवर उभारण्यात येत असताना त्याचे काम त्वरित थांबवावे; अशा तक्रारी सदर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन कणकवली शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी
-
सिंधुदुर्गात आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 48
सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 07/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 1
-
लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, कणकवलीत सुप्रसिद्ध डॉ. विजय
-
सिंधुदुर्गात कोरोनाचे ४७ रुग्ण सक्रिय, आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५९
आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 47 सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 0 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील
-
संजय बाबर यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती
कणकवली (संतोष नाईक):- सोलापूर प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कणकवली पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय बाबर यांना नागपूर शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे. कणकवली पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना संजय बाबर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय होते. प्रेमळ स्वभावामुळे विविध क्षेत्रातील अनेक
-
अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार
कसाल:- सर्वात युवा अर्जुन पुरस्कार विजेती; मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी देशातील पहिली खेळाडू हिमानी परब हिचा तिच्या सिंधुदुर्गातील कसाल येथील निवासस्थानी जाऊन ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार करण्यात आला. तिच्या उतुंग यशाबद्दल ह्यूमन राईटच्यावतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. त्यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज
-
आजअखेर ५१ हजार ६८४ रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या ५३
सिंधुदुर्गनगरी, दि. २ (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 02/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 7
-
असलदे सोसायटीची बिनविरोध निवडणूक- राजकीय पक्षांचा पराभव?
कणकवली (प्रतिनिधी):- तालुक्यातील असलदे गावात पाच वर्षांपूर्वी झालेली सोसायटीची निवडणूक अद्यापही स्मरणात असताना यावेळी मात्र सोसायटीची बिनविरोध निवडणूक झाली असून राजकीय पक्षांचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. असलदे सोसायटीच्या १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. गावाचे राजकीय वातावरण खेळीमेळीचे राहिले. असे चित्र
-
समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी:- समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने नुकताच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, अनसुरे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथे संपन्न झाला. समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ही सामाजिक संस्था सातत्याने गेली १५ वर्षे कोकणातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत असते. `शैक्षणिक उपक्रम २०२१’ च्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक श्री योगेश

