सिंधुदुर्ग
-
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची व विधवांची नोंदणी होणार
वारस नोंदणीसाठी विधवा तसेच पालक गमावलेल्या मुलांची गावनिहाय यादी द्यावी ! – निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांबाबत तसेच विधवांचे वारस नोंदणीसाठी गाव निहाय, तालुका निहाय यादी द्यावी. तहसिलदारांच्या माध्यमातून वारस नोंद केली जाईल, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केली. कोविड 19 रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी
-
सिंधुदुर्गनगरीमध्ये डाक अदालत
सिंधुदुर्गनगरी,दि.29 (जि.मा.का) दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग यांचे कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग विभागाचे आ.ब. कोड्डा यांनी दिली आहे. पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल,स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू,पार्सल,
-
कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे- नगर पंचायत निवडणूक कार्याक्रम जाहीर
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या चार नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहणार आहे. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर विपरित प्रभाव टाकणारी कोणतीही कृती/घोषणा कोणत्याही मंत्री, खासदार,
-
सिंधुदुर्गातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण- आकडेवारी निराशजनक
१७०० हेल्थ वर्कर आणि ६० वर्षावरील ४३ हजार व्यक्तींना अद्यापी दुसरी मात्र नाही! सिंधुदुर्गनगरी, दि. 26:- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 5 लाख 40 हजार 176 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 156 जणांनी दुसरा डोस घेतला.
-
सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी, दि. २६ (जि.मा.का): कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिंक छळापासून सुरक्षा (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 कलम (1) नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकार आहे. त्या अनुशंगाने सर्व खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये या समितीची स्थापना करावी; असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे केले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक
-
सिंधुदुर्गातील कोरोना आकडेवारी- आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५७, सक्रीय रुग्णांची संख्या ६६
सिंधुदुर्गनगरी दि.२६ (जि.मा.का):- जिल्दिह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५१ हजार ६६१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 26/11/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 5 2
-
स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
तळेरे (संजय खानविलकर):- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट व स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय, तळेरे यांच्यावतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ९:३० वा रक्तदान शिबीरचे आयोजन विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे करण्यात आले. तसेच स.१०:०० वा. इयत्ता १०
-
`आम्ही कणकवलीकर…’ २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहणार आणि संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेणार!
कणकवली:- भारताची आर्थिक राजधानीत मुंबईवरील दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला होता. त्याला तेरा वर्षे झाली. २६/११ मधील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि राज्यघटना दिनानिमित्त संविधानाच्या संहिता-नियमावलीची शपथ घेण्यासाठी पोलीस ठाणे कणकवली येथे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता कणकवलीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन `आम्ही कणकवलीकर……’ च्या माध्यमातून सन्मानिय श्री. डॉ. सुहास पावसकर, सन्मानिय श्री. विनायक(बाळू) मेस्त्री, सन्मानिय श्री. अशोक करंबेळकर
-
आयुष दत्तप्रसाद पाटणकरचे राष्ट्रीय पातळीवर सुयश
सावंतवाडी:- नवी दिल्ली येथे भारतीय खेळ प्राधिकरण येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या सावंतवाडीच्या आयुष दत्तप्रसाद पाटणकर याने आपली पात्रता सिद्ध केली आहे. आयुष हा येथील मदर क्वीन हायस्कूलचा विद्यार्थी असून तो येथील उपरकर शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे त्याची आता राष्ट्रीय निवड
-
परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!
सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवसही बंद करण्यात येऊ नये!” असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी



