सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्गात आजपर्यंत कोरोनाने १ हजार ४३८ जणांचा मृत्यू
सिंधुदुर्गनगरी, दि. 13 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 605 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 561 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 25 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा ‘horizontal’
-
श्रीसिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
सिंधुदुर्ग (जिल्हा प्रतिनिधी):- श्रीसिध्दविनायक नवरात्र उत्सव मंडळ कासार्डेच्यावतीने नवरात्रौउत्सवानिमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर शनिवारी संपन्न झाले. दारूम ग्रा. पं. सदस्या सौ. मुग्धा राजेंद्र तळेकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचा शुभारंभ अभिषेक मंगल कार्यालय कासार्डे येथे करण्यात आला. रक्तदान शिबिरात २७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सहदेव उर्फ आण्णा खाडये, उपाध्यक्ष अभिजीत
-
सिंधुदुर्गात सक्रिय रुग्णांची संख्या ६२१
सिंधुदुर्गनगरी, दि. 12 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 522 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 621 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 52 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा ‘horizontal’
-
महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्रा. नितेश केळकर यांची नियुक्ती!
रत्नागिरी- महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या रत्नागिरी जिल्हा सचिवपदी प्राध्यापक नितेश केळकर यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख-उद्धव ठाकरे, पर्यावरण-वन व राजशिष्टाचार मंत्री शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे मुख्य सल्लागार व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र प्राध्यापक
-
कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण; कोकणवासियांचे स्वप्न सत्यात उतरले! सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4 लाख 83 हजार 866 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.):- जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 83 हजार 866 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 835 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 32 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 916 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 667 जणांनी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 50 हजार 83 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 914
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 50 हजार 83 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 61 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा (horizontal)
-
ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानवी हक्क कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद
मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य केल्यास लोकशाही मजबूत होईल!” -ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी कणकवली (विशेष प्रतिनिधी):- “विशेषतः समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी अर्थात सर्वसामान्यांना मानवाचे नैसर्गिक आणि संविधानात्मक अधिकार मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे. त्यातूनच खऱ्याअर्थाने लोकशाही मजबूत होईल!”
-
तळेरे विद्यालयासमोर महामार्गावरती पादचारी पुल उभारणीची सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची मागणी!
वरिष्ठ स्तरावरील अधिकारी अनुकूल; मात्र खारेपाटण उपअभियंत्यांची कमालीची अनास्था! मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या दळवी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाण्या-येण्यासाठी पादचारी पुल होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारची आग्रही मागणी आणि ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी अगदी महामार्ग निर्मितीच्या प्रारंभीपासून लावून धरली
-
सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सायकल रॅली संपन्न
सिंधुदुर्गनगरी:– महात्मा गांधी जयंती निमित्त तसेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे आयोजित जिल्हा न्यायालय ते ओरोस फाटा सायकल रॅली संपन्न झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.वी. हांडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी जिल्ह्या न्यायाधिश- 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधिश आर.बी.रोटे, मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम.फडतरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे


