सिंधुदुर्ग
-
जिल्ह्यात 3 लाख 49 हजार 981 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 49 हजार 981 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 728 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 623
-
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची गोपुरी आश्रमाला भेट
कणकवली: -केंद्रीयमंत्री नारायण राणे जन आशीर्वाद यात्रेच्या सातव्या आणि अखेरच्या दिवसाची सुरुवात करताना महात्मा गांधींचे अनुयायी स्व. अप्पासाहेब पटवर्धन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कणकवली येथील गोपुरी आश्रमाला भेट दिली आणि तेथील कारभार व कार्यपद्धती समजून घेतली व आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या.
-
सिंधुदुर्गातील पाऊस, पाणीसाठा आणि नद्यांची पातळी
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पाऊस सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.5 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3119.1075 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व
-
जिल्ह्यात 3 लाख 29 हजार 44 जणांनी घेतला पहिला डोस
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 29 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 834 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 673 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 911 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 7 हजार 264
-
तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्या वतीने “रक्षा कृतज्ञता बंध” अनोखा सोहळा
णकवली:- डाॅ.अनिल नेरूरकर M.D. (अमेरिका) प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे यांच्यावतीने दरवषी प्रमाणे साजरा होणारा रक्षाबंधन सण यंदा अनोख्या पध्दतीने “रक्षा कृतज्ञता बंध” या उपक्रमाने यशस्वीपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ ते २४ वर्षे वयोगटातील बालयुवा पिढीने स्व कौशल्यातून राखी बनवून सदरील राखी आपल्याच परिसरातील सामाजिक संस्थेचे कर्मचारी तसेच समाज्याच्या
-
राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे निकाल जाहीर
मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा “श्रावणसरी” मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजन केले होते. ऑनलाईन स्वरुपात झालेल्या या काव्य स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला होता. कमीत कमी शब्दांत आशयघन व प्रेरणादायी शब्दरचना याशिवाय लेखनातील रचनावृत्त शब्दलयता इत्यादी अन्य निकष यासाठी निश्चित
-
चित्ररथाच्या माध्यामातून भूजल साक्षरता अभियानाचा जिल्हयात शुभांरभ
सिंधुदुर्गनगरी:– विंधन विहिर पुन: र्भरण,विहिर पुन:र्भरण,छतावरील पाऊस पाणी संकलन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षणाचे महत्व तसेच कोरोना साथ विषयी जन जागृती चित्ररथाच्या माध्यमातून भूजल साक्षरता अभियान राज्यात सुरु आहे.राज्यातील नागरिकांना स्वच्छ आणि शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी सर्वांनी जलसाक्षर होणे आवश्यक आहे.त्याकरिता गावा गावात जल साक्षरता वाढविण्यासाठी भूजल साक्षरता वाढवणे हे अभियानाचे मुख्य उदिष्ट आहे.
-
माजी सैनिक,पत्नी,पाल्यांसाठी विशेष गौरव पुरस्कार
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):– विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कार दिला जातो. एकरकमी रक्कम रुपये १० हजार व २५ हजार रुपये असे या पूरस्कारांचे स्वरुप आहे. यामध्ये राष्ट्रीय,राज्यस्तरीय खेळातील प्रमाणपत्रधारक, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला क्षेत्रात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारधारक, पूर, जळीत,दरोडा,अपघात,नैसर्गिक
-
आजअखेर 47 हजार 191 रुग्ण कोरोनामुक्त सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 788
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 47 हजार 191 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 63 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (खालील चार्ट पाहण्यासाठी मोबाइल आडवा (horizontal) पकडावा!) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/8/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 63 (2 दुबार लॅब तपासणी) एकूण 65 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण
-
एस. एम. हायस्कूलच्या पालव सरांचे दुःखद निधन!
कणकवली:- कणकवलीतील एस. एम. हायस्कूलचे एमसीव्हीसीचे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षक श्री. अनिल बाबुराव पालव यांचे अल्पशा आजारामुळे ५७ व्य वर्षी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अतिशय शांत, संयमी आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना

