पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी:- पत्रकाराने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून केलेलं लिखाण विकासात महत्वाची भूमिका बजावत असते. पत्रकाराने एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करुन त्या विषयातील समस्या मांडून त्यावर उपाय देखील लिखाणातून मांडणे आवश्यक आहे. पत्रकारिता … Read More