सोशल मीडिया
-
करोडो लोकांनी पाहिलेला व राजकीय भाष्य करणारा व्हिडीओ!
अबब! देशाच्या राजकारणावर तयार केलेल्या युट्युबवरील एका व्हिडिओला फक्त ११ दिवसात १ कोटी ९४ लाख ७४ हजार १६९ लोकांनी पाहिले. दर दिवशी सुमारे १७ लाखांपेक्षा अधिक लोक हा व्हिडीओ पाहत आहेत. त्यामुळे सत्ताधारी समर्थक संताप व्यक्त करीत आहेत. तर १८ लाख लोकांनी ह्या व्हिडिओला लाईक केलेतर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सदर
-
ऑलोपॅथिक आधुनिक मेडिकल सायन्सची एक भयानक वास्तविकता!
ADR म्हणजे अॅडवर्स ड्रग रिअक्शन – संपूर्ण जगामध्ये मानवी मृत्यूचे सर्वात मोठे कारण ADR आहे. आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते. सर्व प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, आय.सी. सी.यु. युनिट्स आहेत, मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत, नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य खराब
-
पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान। आणिक दर्शन विठोबाचे॥
पंढरपूर:- कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विटरवर म्हणताहेत… पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे॥ अदभूत, आनंदी, अविस्मरणीय पहाट.. सौभाग्य… विठ्ठलाची कृपा ! कार्तिकी एकादशीनिमित्त आज पुन्हा एकदा पंढरपूर
-
राजकीय व्यवस्था भंपक! भूलथापा मारणारे, “तो मी नव्हेच” म्हणणारे हे सारे राजकीय पक्ष!
`राज ठाकरे’ यांची प्रतिक्रिया नेहमीच समाजभान राखणारी असते. ते सडेतोड, रोखठोक आणि इतर राजकारण्यांपेक्षा खरं बोलतात. म्हणूनच त्यांनी काही तासांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना ट्विटरद्वारे जाहीर पत्र पाठविले आहे. ते पत्र पुढीलप्रमाणे… प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, सस्नेह जय महाराष्ट्र ! इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा
-
मराठा हा कुणबीच! हे घ्या पुरावे!!
मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावून आंदोलन करणारे मनोज जरांगे-पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठा कुणबीच आहेत; ह्यावर ते ठाम असून मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ते ठाम आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी वेगळीच भूमिका मांडली. परंतु मनोज जरांगे-पाटील मांडत असलेले मुद्दे बरोबर आहेत की नाहीत? हे समजून घेण्यासाठी
-
संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…
आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. कारण कष्टकरी श्रमदान करणारा भारतीय आजही आर्थिक दुर्बलतेने जर्जर झालेला आहे. त्याला जगण्यासाठी मोफत किंवा अत्यल्प दराने अन्नधान्य दिले नाहीतर तो उपाशी राहू
-
अॅपद्वारे लोन घेताय? बदनामीसह आत्महत्या करण्यास भाग पाडतील…
वाढती बेरोजगारी, वाढते खर्च, वाढती महागाई, वाढत वैद्यकीय खर्च, अशाश्वत उत्पन्न ह्यामुळे बचत होत नाही. त्यामुळे कधीकधी छोट्या मोठ्या रक्कमेची नितांत गरज पडते आणि असे ग्राहक अगदी सहजपणे लोन अॅपच्या चक्रह्युवात अडकतात. एकदा का गरजु लोन अॅपच्या चक्रह्युवात अडकला की त्यातून त्याची सुटका होणं खूप कठीण होऊन जातं. १०-२० हजाराचे लोन फेडण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या अॅपद्वारे
-
टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा! -राज ठाकरे
अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकू! राज ठाकरे यांचा गर्भित इशारा ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसेची भूमिका… २ ऑक्टोबर २०२३ ठाणे-मुंबईच्या हद्दीवरच्या टोल पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘टोलमुक्त’ राज्य हे आश्वासन होतं, त्याचं काय झालं असं निवडणुका झाल्यावर विचारायचं नसतं असा सरकारचा एकूण आविर्भाव आहे. आणि ह्या टोलवाढीच्या विरोधात तुम्ही
-
विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग!
राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई (अॅड.सुमित शिंगाणे):- भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. युवा लोकसंख्येच्या रुपाने भारताला आणखी एक लाभांश मिळाला आहे. या महत्वाच्या वेळी आयोजित करण्यात आलेले जागतिक व्यापार









