मागणी आणि आवश्यक नसताना १५ लाख रुपयांचा साकव बांधला! अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा निधी वाया!
शासनाच्या पैशांचा अपव्यव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी! कणकवली (प्रतिनिधी):- विकास कामांसाठी जनतेला विविध खात्याच्या कार्यालयात अनेक प्रस्ताव पाठवावे लागतात, त्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, त्या त्या अधिकाऱयांना पटवावे लागते आणि … Read More