संपादकीय
-
मागणी आणि आवश्यक नसताना १५ लाख रुपयांचा साकव बांधला! अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा निधी वाया!
शासनाच्या पैशांचा अपव्यव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी! कणकवली (प्रतिनिधी):- विकास कामांसाठी जनतेला विविध खात्याच्या कार्यालयात अनेक प्रस्ताव पाठवावे लागतात, त्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात, त्या त्या अधिकाऱयांना पटवावे लागते आणि शेवटी विकास कामातून किती टक्केवारी मिळेल? यावर ते विकासाचे काम मंजूर होऊन पूर्णत्वास जाईल की नाही? ते ठरते. मात्र कणकवली तालुक्यातील आयनल गावात कोणाचीही मागणी
-
शिक्षणप्रसारक : राजर्षी शाहू छत्रपती महाराज
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. इंग्रज सरकारच्या शिक्षणाच्या झिरपण्याच्या सिद्धांताला विरोध करतानाच शिक्षणाचे महत्व ओळखून त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे एक दृष्ट्ये समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले. ते शिक्षणाचे महत्व सांगताना एके ठिकाणी म्हणतात की, विद्येविना मती गेली, मतिविना गती
-
संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा राज्यकर्त्यांनी गंभीरतेने समजून घेणे गरजेचे आहे. कारण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक सुधारणा करायच्या होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानलेली आहे; असे खेदाने म्हणावे लागते. सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे? हे नव्याने सांगण्याची गरज राज्यकर्त्यांना नक्कीच नाही. गेली पंधरा-वीस वर्षे यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी
-
‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…
‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित! “ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना मुक्त होऊ शकतो; असं आपल्याला वाटतं. तुमच्या मनात नेमक्या काय उपाययोजना आहेत? त्या आम्हाला सांगा. सर्वांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा एकत्रितरित्या विचार करून सिंधुदुर्ग कोरोना मुक्त करण्यासाठी
-
कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागावे! -डॉ. विद्याधर तायशेटे
कोरोना महामारीच्या काळात समर्थपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. विद्याधर तायशेटे यांच्याशी संवाद कोरोना महामारीने संपूर्ण जगातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला. आरोग्य सुविधेमध्ये अतिप्रगत असलेले देश सुद्धा हतबल झालेले आपण पहिले. प्रचंड लोकसंस्था असलेल्या भारतात नंतरच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यास आरोग्य यंत्रणेला अपयश आले. त्यामध्ये महाराष्ट्र नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम नसलेल्या
-
रयतेचा पहिला स्वराज्यदिन – ६ जून राज्याभिषेक दिन
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. “वा रे खुदा, अब तू भी शिवा को सामील हो गया, की शिवाजी राजा बन गया!” – औरंगजेब ६ जून १६७६ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिलेला दिवस. जवळपास ४०० वर्षाची गुलामी मोडून
-
संघर्ष यात्री : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४. आम्ही कॉलेजला शिकायला असताना विविध विषयांचा अभ्यास करायला मिळायचा. त्यातही आमची शाखा सायन्स ( विज्ञान) असल्याने विज्ञानातील नवनवीन गोष्टी समजायला मदत होत असे. त्यामध्ये मला आजही आठवणारा एक घटक म्हणजे चार्ल्स डार्विन
-
कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!
रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना लुबाडतोय? त्याच्या अनेक कथा समोर येऊ लागल्या. सिधुदुर्गात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. आवश्यक असणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, तज्ञ वैद्यकीय कर्मचारी, साफसफाई
-
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह! रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!
सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज असो, राजकीय नेत्यांनी नेहमीच आरोप प्रत्यारोपांचे नाटक करायचे आणि जनतेने तो दशावतार पाहून त्यात सुख मानायचे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आम्ही कित्येक
-
समाजक्रांतीचा अग्रदूत – महात्मा बसवेश्वर
करू नको चोरी, करू नको हत्या; करू नको क्रोध, बोलू नको मिथ्या; करू नको तिरस्कार, मारू नको बढाई; करू नको मत्सर, हीच अंतरंग – बहिरंग शुद्धी; हीच आमच्या कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीती. – महात्मा बसवेश्वर आजपासून जवळ जवळ नऊशे वर्षांपूर्वी म्हणजेच बाराव्या शतकात एकमेकांबद्दलचा द्वेष, मत्सर, लढाया, अंधश्रद्धा, विषमता इत्यादी गोष्टींनी समाज ग्रासलेला होता. काम





