संपादकीय
-
अद्वितीय योद्धा – छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज यांची शिकवण आणि अलौकिक बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका सर्वदूर पसरवली. याकामी त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. ज्यातून ते सहीसलामत बाहेर पडून
-
पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सहसंपादकांच्या तक्रारीची दखल
सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बसत असतो. कारण त्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्यास विनाकारण विलंब केला जातो. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांचे मार्च आणि एप्रिल २०२१ चे निवृत्त वेतन मिळाले नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा दिली. आजही ते स्वतः आजारी असून कर्करोगावरील शस्त्रक्रिया पश्चात यांच्यावर कोकिलाबेन अंबानी
-
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द! आजचा दुर्दैवी निकाल…
आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करणारा निर्णय दिला. मराठा समाजासाठी हा निर्णय खरोखरच `दुर्दैवी’ आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवावा लागतो; कारण घटनेच्या चौकटीत राहून मूलभूत मुल्य जोपासावी लागतात; परंतु समाजातील प्रत्येक घटकाची सामाजिक आणि आर्थिक सुधारणा होण्यासाठी `आरक्षण’ महत्वाचे ठरते आणि ते आरक्षण मराठा समाजाला मिळवावे लागले. त्यासाठी महाराष्टाच्या राज्यकर्त्यांनी सदैव पूरक
-
`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!
उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे; पण `जनता कर्फ्यू’च्या नावाखाली प्रशासनाने दडपशाही करू नये; असे आमचे स्पष्ट मत आहे! आज कणकवली शहरात जनतेने दुकानांमध्ये गर्दी केली. पुढील दहा दिवसांना पुरेसा
-
आप्पासाहेब श्रीसाईअनिरुद्धाचे चरणी विलीन…
|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| शिर्डीचे श्रीसाईनाथ यांच्या प्रत्यक्ष परवानगी घेऊन हेमाडपंतांनी श्री साईनाथांचे चरित्र अर्थात श्रीसाईसच्चरित लिहिले. हेमाडपंतांचे नातू गोविंद गजानन दाभोलकर म्हणजेच सद्यपिपा आप्पासाहेब यांचे काल सायंकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्यांना पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! आमचा खराखुरा मार्गदर्शक, भरपूर निर्मळ प्रेम देणारे, पाठीवरून मायेने हात फिरविणारे, स्वतः बनवून
-
क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!
मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना! लोकेगावकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मोहन लोकेगावकर यांचे राजकीय कणखर आणि समर्थ नेतृत्व शिवसेना पक्षात बहरले. जनतेच्या प्रश्नांना
-
श्री. सचिन लोके यांची नाविन्यपूर्ण संकल्पना!
कणकवली तालुक्यातील असलदे गावातील उगवतीवाडीत श्री. सचिन लोके यांनी यावर्षी एक नाविण्यपूर्ण शेतीविषयक यशस्वी प्रयोग राबविला आहे. भातशेती आणि आंबा-काजू लागवडीच्या पलीकडे कधीही विचार न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कल्पनेला चालना देणारी संकल्पना श्री. सचिन लोके यांनी प्रत्यक्षात साकारली आहे. यावर्षी एका एकरात शेलम आणि SK 4 ( कोकण स्पेशल ४ जात ) ह्या जातीच्या हळदीची लागवड
-
संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा मार्गदर्शक देवमाणूस, परमस्नेही आपल्यातून निघून गेल्याची खूप मोठी वेदना हृदयात जाऊन बसली. बातमी ऐकून धक्काच बसला. चटकन डोळ्यातून पाणी आले. खूप दुःख झाले. बापूराया, अजूनही
-
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…
आज आपल्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेले आहे. ह्या श्री गणेशाला आम्ही अनेक नामांनी संबोधतो. साक्षात परमशिवाने `गणपती’, पार्वतीने `ब्रह्मणस्पती’ व कार्तिकेयाने `हेरंब’ असे नामकरण केले तरीही शिवगणांनी मात्र प्रेमाने, लाडाने, कौतुकाने `गणेश’ नावाने त्याला स्वीकारले. हाच श्री गणेश आमच्या घरी परमशिवाचा व पार्वतीचा पुत्र म्हणून येतो आणि आमच्यावर निरंतर कृपा करतो. आदिमाता अनसूया श्री
-
सिंधुदुर्गवासियांनो गणेशोत्सव कुटुंबापुरताच मर्यादित ठेवा…
संपूर्ण जगात कोरोना महामारीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे. आजपर्यंत जगभरात ७ लाख ७१ हजार ६३५ लोकांचा मृत्यू ह्या महामारीने झाला आहे. तर २ कोटी १७ लाख ५६ हजार ३५७ लोकांना संसर्ग झाला आहे. भारतात आजपर्यंत २७ लाख ६७ हजार २७३ लोकांना संसर्ग झाला आहे. त्यातील २० लाख ३७ हजार ८७० लोक संसर्गातून मुक्त



