संपादकीय

  • कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…

    कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…

    युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड…  कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. कालपर्यंत २५ हजार ३५४ लोकांचे जीव गेले. ५ लाख ५९ हजार १६५ लोकांना लागण झालेली आहे. आपल्या भारतातही बाधितांची संख्या वाढत आहे. इटलीसारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विकसित अमेरिका हतबल झाली. सुमारे दोनशे देश कोरोना विषाणूविरुद्ध युद्ध करीत आहेत.

    read more

  • तपासणी करून चाकरमान्यांना गावी पाठवा! -मुख्यमंत्र्यांना कोकणवासियांची विनंती

    तपासणी करून चाकरमान्यांना गावी पाठवा! -मुख्यमंत्र्यांना कोकणवासियांची विनंती

    चाळीत-झोपडपट्टीत राहणारे लाखो लोक विलगीकरण (Qurantine) कसे करणार? मुंबई:- मुंबईत चाळीत-झोपडपट्टीत राहणारे लाखो लोक विलगीकरण (Qurantine) करू शकत नाहीत; त्यांची तपासणी करून त्यांना कोकणात त्यांच्या घरी पाठवा; असे आवाहन कोकणातील मुंबईस्थित चाकरमानी करीत असून तशी मागणी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंदर्भात असलदे विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश डामरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.

    read more

  • कोरोना विषाणूविरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी जबाबदारीने वागू!

    कोरोना विषाणूविरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी जबाबदारीने वागू!

    जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे. जगातील आजपर्यंत १६० देशात कोरोना विषाणूने प्रवेश केला असून मानवावरील हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर भयावह अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. जगभरात ३ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण लागली असून त्यानां कोव्हिड-१९ हा आजार झाला आहे आणि १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश ह्या महामारीपुढे हताश झाले

    read more

  • As the website’s software is in progress, you may have difficulty handling the website. Sorry about that!

    As the website’s software is in progress, you may have difficulty handling the website. Sorry about that!

    https://starvrutta.in वेबसाईटच्या सॉफ्टवेअरचे काम चालू असल्याने आपणास वेबसाईट हाताळताना त्रास होऊ शकतो; त्याबद्दल क्षमस्व! https://starvrutta.in As the website’s software is in progress, you may have difficulty handling the website. Sorry about that!

    read more

  • जाणते राजे व्हा!

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अखेर शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचे प्रमुखपद आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राचे प्रचंड सामर्थ्यवान नेते म्हणून

    read more

  • अग्रलेखांचा बादशहा हरपला!

    दैनिक `नवाकाळ’चे संपादक म्हणून अनेक वर्षे मराठी पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटविणारे, सर्वसामान्यांचे विषय घेऊन अतिशय साध्यासोप्या भाषेमध्ये अग्रलेख लिहिणारे नीळकंठ खाडिलकर यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झालं आणि मराठी पत्रकारितेमधील एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. नीळकंठ खाडिलकर यांचा जन्म ६ एप्रिल ६ १९३४ रोजी झाला. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे माजी संपादक कृ.

    read more

  • समर्थ रामदास स्वामींचा आदर्श मांडण्यास `श्री राम समर्थ’ चित्रपट यशस्वी!

    सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची| नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची | सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची| कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥ जय देव, जय देव जय मंगलमूर्ती| दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥ रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा| चंदनाची उटी, कुमकुम केशरा| हिरेजडित मुकुट, शोभतो बरा | रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया| जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥ लंबोदर पीतांबर,

    read more

  • राजकारण्यांनो, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा खेळ थांबवा! शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा!

    महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून आणि सत्तेच्या वाटपावरून अनेक घडामोडी घडामोडी सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाला स्वतंत्रपणे महाराष्ट्रात आपली सत्ता आणता येणार नाही; असे निकाल स्पष्टपणे मतदारांनी दिल्यानंतर सत्ताधारी महायुतीमधील होत असलेला सत्तासंघर्ष अतिशय अटीतटीचा होत आहे. मुख्यमंत्री कोणाचा? भाजपचा की शिवसेनेचा? भाजपा आणि शिवसेना यांच्या युतीला स्पष्ट बहुमत आहे; परंतु सत्ताकारणांमध्ये मुख्यमंत्रीपद तसेच गृह, अर्थ,

    read more

  • दिपावली येवो प्रत्येकाच्या जीवनी!

    भारतीय संस्कृतीमध्ये दिपावली सणाचे अनन्य महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये हिंदू संस्कृतीत साजरा होणारा हा सण आपणास अनेक गोष्टी सहजपणे देऊन जातो. अगदी वेदकालीन परंपरेतून सुरू झालेला हा उत्सव आम्हाला तेजपूर्ण उत्साह देत असतो म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये साधूसंतांनी सुद्धा दिवाळीला खूप महत्वाचे स्थान आपल्या अभंगात दिलेले आढळते. साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥ दसरा-दिवाळी तोची

    read more

  • उतू नका मातू नका… मतदारांचा निर्णायक कौल!

    लोकशाहीमध्ये अंतिमतः मतदार हाच राजा असतो. तो ठरवतो प्रत्येक पक्षाची आणि प्रत्येक उमेदवाराची पात्रता. ही पात्रता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी राजकारण्यांना विविध प्रकारे कार्य करावे लागते. मतदारांचा कौल मात्र नेहमी सर्व अंदाज-आखाडे चुकवत अनेक मुद्दे पुढे आणत असतो. आजच महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाले आणि मतदाराने राज्यकर्त्यांना आणि विरोधी पक्षांना ठामपणे संदेश दिला; उतू नका

    read more

You cannot copy content of this page