संपादकीय
-
संपादकीय- `प्रबोधन’च्या `वसंतश्री’चा जय महाराष्ट्र!
`वसंतश्री’चे संपादक वसंत तावडे यांना पाक्षिक `स्टार वृत्त’कडून भावपूर्ण श्रद्धांजली! हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक, निःस्वार्थी प्रकाशक, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक क्रियाशील सदस्य स्वर्गीय वसंत तावडे यांना विनम्र अभिवादन! आमच्यावर हृदयस्थ प्रेम करणारे, नेहमीच आपुलकीने विचारपूस करणारे, पत्रकारितेच्या प्रवासात नेहमी साथ देणारे, आमचे मार्गदर्शक वसंत तावडे स्वर्गीय झाले. खूपच दुःखद बातमी! पण काळाच्या अधीन असलेल्या मानवाला
-
संपादकीय- मी माझे `मत’ कोणाला देऊ?
राजकीय पक्षांची हेराफेरी, राज्यकर्त्यांचा बेजबाबदारपणा, जातीय, धार्मिक, प्रांतिक मुद्दयांना नको तेवढे महत्व, लोकशाही अबाधित राखण्यासाठी ज्या यंत्रणांनी आवश्यक त्या जबाबदारीने व कार्यक्षमतेने कार्य केले पाहिजे ते अयशस्वी होणे, स्वस्वार्थसाठी व पक्षीय स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु असल्याने आम्हा मतदारांना नेहमीच निवडणुकीत मी माझे मत कोणत्या उमेदवाराला- कोणत्या राजकीय पक्षाला देऊ? हा खूप
-
संपादकीय- आदर्शवत दीपस्तंभाचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!
सन्मा. श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! आमचे परममित्र सन्मानिय श्री. देविदास कदम यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! शिवनेरी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून श्री. देविदास कदम आज काम करीत असले तरी त्यांनी शिवनेरी मंडळाच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय मोहन नाईक यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून केलेली मेहनत आणि दिलेले योगदान कौतुकास्पद आहेच; त्याहीपेक्षा `आदर्शवत
-
संपादकीय- सामाजिक सेवेच्या उल्हासित कर्तृत्वाला सलाम!
सन्मा. उल्हास फाटक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! सन्मा. श्री. उल्हास फाटक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात म्हणून मोबाईल हाती घेतला; पण दोन-तीन ओळींचा शुभेच्छा मजकूर सन्मा. उल्हास फाटक साहेबांसाठी अपूर्ण ठरेल ह्याची जाणीव झाली. त्यासाठी हाती पेन घेऊन शब्द कागदावर उतरविण्यास सुरुवात केली. उल्हास शब्दाला प्रसन्नता, उत्साह, आनंद असे अनेक समानार्थी शब्द असले तरी `उल्हास’ हा शब्द
-
संपादकीय – सुटाबुटातील लुटारू!
हा देश कष्टकऱ्यांच्या आहे, शेतकऱ्यांचा आहे! देशाच्या आर्थिक ताळेबंधामध्ये आजही ९७ टक्के ज्यांचा वाटा आहे ते असंघटित असलेले कष्टकरी आहेत. ज्यामध्ये शेतकरी, मजूर, कामगार, कंत्राटी कामगार, स्वच्छता ठेवणारे – करणारे मजूर, घरकाम करणारे कामगार आहेत. महिला आहेत- पुरुष आहेत. ह्या सर्व कष्टकऱ्यांना सुटाबुटातील काही लुटारू अक्षरशः दिवसाढवळ्या लुटत आहेत. तेही राज्यकर्त्यांच्या साथीने! देशात लोकशाही आहे;
-
संपादकीय- निष्ठावंत कोहिनुर काळाच्या पडद्याआड!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मनोहर जोशीसरांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. तेव्हाचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता कोणालाही शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणं सोपं नव्हतं! पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्वोच्च निष्ठा ठेऊन मनोहर जोशी सरांनी केलेली राजकीय वाटचाल दैदिप्यमान होती. मुख्यमंत्री पदावर असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर
-
संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!
देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे देशातील तेवढाच महत्वाचा घटक म्हणजे देशातील शेतकरी. हाच मायबाप शेतकरी देशातील करोडो जनतेचे पोशींदे असतात. भारत सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समर्पणावर समर्थ झाला आहे. हे सर्व
-
असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!
ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आजपर्यंत झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार! मनुष्याला पन्नास वर्षे जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तो पूर्णपणे अनुभव संपन्न होतो, असे
-
विशेष संपादकीय- राजकारणातील गँगवॉर आणि छिनालपणा लोकशाहीला मारकच!
राजकीय शत्रूला बंदुकीच्या गोळीने मारलं जातंय, पोलीस स्टेशनला गोळीबार केला जातोय आणि राजकारणातील गॅंगवॉर जोपासला जातोय. राजकीय शत्रूला थेट जाहीरपणे कॅमेरासमोर सांगितले जाते तुझा बाप’ वेगळाच आहे, तू असा दिसतोस- तू तसा दिसतोस… असा छिनालपणा केला जातोय. हे सगळं गलिच्छ आहे. ज्या महाराष्ट्राचे नाव देशातच नव्हेतर जगात अभिमानाने घेतले जाते, त्या महाराष्ट्रात राजकारणातील गॅंगवॉर आणि
-
आम्रपाली- सुवर्णमहोत्सवी महिला सक्षमीकरणाचे केंद्र!
भारतात स्वातंत्र्यापासून महिलांना समर्थ करण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. शासकीय स्तरावरील उपक्रम कासवगतीने पुढे जात असतात; परंतु सहकारी संस्थांनी- स्वयंसेवी विश्वस्त संस्थांनी महिलांना समर्थ करण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. अशा सहकारी संस्थांमध्ये मुंबईच्या `महाराष्ट्र सहकारी उद्योगिनी मर्यादित’ (MSUL) ह्या संस्थेने गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळात केलेले कार्य सुववर्णाक्षरांनी लिहिले गेलंय. शनिवार ३ फेब्रुवारी २०२४ रोजी










