संपादकीय
-
वाघावर ‘जय’श्री मिळविणाऱ्या ‘माऊली’ची एक्झिट दुःखदच!
काळ सायंकाळी अतिशय वाईट बातमीने पुन्हा एकदा तीव्र दुःख झालं. असलदे मधलीवाडीतील जयश्री लोके ह्या माऊलीने आमच्यातून एक्झिट घेतली. नेहमी हसऱ्या चेहऱ्याने आपुलकीने विचारपूस करणारी ही माऊली आज आमच्यात नाही; ही कल्पनाच मान्य होत नाही. पण काळाच्या चक्रात कार्य करणाऱ्या नियतीच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. दुःख व्यक्त करण्यापलीकडे मानवाच्या हातात काहीच नसते. त्या दुःखात
-
संपादकीय- देशाला गौरवास्पद असणाऱ्या आदर्श शिक्षकाचा सन्मान!
व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. केशव सांगळे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान! वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
-
श्रद्धावान डॉ. आनंद कोरे यांच्या स्मृतींचे पुण्यस्मरण!
कोल्हापुरातील वारणानगर म्हटलं पहिलं ज्याचं स्मरण होतं ते डॉ. आनंद कोरे. आज त्यांचा तृतीय पुण्यस्मरण दिन. खूप चांगला प्रेमळ मित्र, हितचिंतक आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ला सहकार्य करणारे व्यक्तिमत्व डॉ. आनंद कोरे तीन वर्षांपूर्वी अचानक सदगुरु चरणी समर्पित झाले. त्यावेळी लिहिलेले संपादकीय पुढील लिंकवर उपलब्ध आहे. ( https://starvrutta.in/dr-anand-kore-happiness-became-one-in-sachchidananda/ संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!) जुन्या काळात पहिले
-
साईधाम महिला मंडळाचे भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय!
ओम साईधाम महिला मंडळाचे श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे झालेले सुश्राव्य भजन आणि श्री शांता दुर्गा देवी मंदिर ट्रस्टने केलेले आदरतीर्थ्य अविस्मरणीय होते. त्यासाठी हा लेखन प्रपंच! ओम साईधाम महिला मंडळाचे सुश्राव्य भजन श्री शांता दुर्गा देवी मंदिर (मोतीलाल नगर-१, गोरेगाव पश्चिम, मुंबई) येथे ऐकण्याची सुसंधी दोन दिवसापूर्वी आम्हाला
-
संपादकीय- समर्पणाचं सामर्थ्य!
जेव्हा जेव्हा मनुष्य समर्पित भावनेने कार्य करतो, कोणतीही कृती करतो तेव्हा त्यामध्ये त्याचा स्वतःचा कोणताही स्वार्थ दडलेला नसतो. तर `माझ्या देशासाठी, माझ्या देशातील समाजासाठी, मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी माझ्याकडून कार्य व्हावे’ हीच सदिच्छा त्या समर्पित मनुष्याकडे असते आणि हेच समर्पण जेव्हा देशासाठी असतं तेव्हा देशातील शास्त्रज्ञ-संशोधक आणि सैनिक विश्वात आपल्या देशाला सामर्थ्य प्राप्त करून
-
नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना- कार्यक्षम आणि प्रामाणिक अधिकारी
एकाच कुटुंबातील ४ आयपीएस-आयएएस अधिकारी करताहेत देशसेवा! एकाच कुटुंबातील एकदोन नव्हेतर सहापैकी पाचजण आयपीएस-आयएएस अधिकारी असून अतिशय प्रामाणिकपणे देशाची सेवा करीत आहेत. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी ह्या यूपीएससीमध्ये देशातून टॉपर होत्या. २००१ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपूर्ण देशातून टॉपर येणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण भारतीय महिला ठरल्या. गेल्या २० वर्षात त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले
-
संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला!
https://t.co/Xdotq2vUte संपादकीय- राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला! त्यांना न्याय द्या! पंतप्रधान @PMOIndia महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @mieknathshinde उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना जाहीर नम्र विनंती! — Star Vrutta स्टार वृत्त (@SVrutta) August 16, 2023 राक्षसी वृत्तीच्या राजकीय नेत्यांमुळे खंबाटा एव्हिएशनचे २७०० कामगार देशोधडीला! त्यांना न्याय कधी मिळणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ
-
संपादकीय- स्वातंत्र्याचा खरा अर्थ!
१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२३ ह्या ७६ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या ७६ वर्षाच्या काळात म्हणजेच भूतकाळात काय घडले? ह्याचे सिंहावलोकन करीत असताना भविष्यातील भारतासमोरील आव्हानांचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या
-
पा. `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखाची मुख्यमंत्रांकडून दखल!
मुंबई:- २९ जुलै २०२३ रोजी `मायबाप ‘आपले सरकार’ पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!’ ह्या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीय लेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली होती की, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे सरकारी दाखले मिळविण्यासाठी पालकांना आर्थिक व मानसिक त्रास होतोय; तो त्वरित थांबविण्यात यावा! त्याची दखल
-
मायबाप ‘आपले सरकार’… पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता अत्यावश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी होत असलेला त्रास त्वरित थांबवा! प्रति, माननिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सर्वांना मानाचा मुजरा! महोदय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महसूल विभागातून मिळणारे वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality And Domicile Certificate), मिळकतीचे प्रमाणपत्र (Income Certificate), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (Non Creamy Layer)










