आरोग्य

  • लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!

    लाखो रुग्णांना जीवदान देणाऱ्या रक्तदानाच्या महायज्ञात १४ हजार २८३ रक्त युनिट जमा!

    ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित राज्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीर सन १९९९ पासून आजपर्यंत २ लाखपेक्षा जास्त युनिट रक्तदान! मुंबई- ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज्‌ अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ या संस्थांतर्फे श्रीहरिगुरूग्राम (न्यू इंग्लिश स्कुल, बांद्रा पूर्व, मुंबई), पुणे आणि राज्यात विविध ठिकाणी आज रविवारी…

    read more

  • डॉक्टर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!

    सिंधुदुर्गातील ह्युमन राईट्स असो. फॉर प्रोटेक्शनचा खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांना पाठींबा! कणकवली (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची शासकीय आरोग्य यंत्रणा कशी हतबल ठरत आहे; त्याचे वाईट अनुभव जिल्हावासिय घेत आहेत. या आणीबाणीच्या काळात जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी आणि त्या रुग्णालयांच्या डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोविड रुग्णांना दिलासा देण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला; पण त्यांनाच बदनाम करण्याचा उपद्व्याप…

    read more

  • राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट

    १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश, ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती राज्यात ४३ हजार ५९१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू मुंबई:- राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा…

    read more

  • सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांच्याकडून नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याचे वाटप

    कणकवली (प्रतिनिधी):- सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, सर्व कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना पाण्याचे वाटप केले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरणासाठी आणि औषधोपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तेथे येणाऱ्यांना शुद्ध पाणी देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी स्वखर्चाने पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स वाटले. यावेळी वैद्यकीय अधिकारी…

    read more

  • महामारीविरुद्ध लढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

    सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक)- जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोविड रुग्णांसाठी सर्व उपचार जिल्ह्यात योग्यप्रकारे मिळावेत म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला क्रियाशील केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उभारण्यात येत असलेल्या दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची पाहणी जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजुलक्ष्मी यांनी केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.…

    read more

  • सिंधुदुर्गात कोरोनाचा चढता आलेख- आज २८० व्यक्तींना कोरोनाची लागण तर तिघांचा मृत्यू

    सिंधुदुर्गात कोरोनाचा चढता आलेख- आज २८० व्यक्तींना कोरोनाची लागण तर तिघांचा मृत्यू

    सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ९३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ८१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २८० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण १४/०४/२०२१ (दुपारी…

    read more

  • महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट- ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण रुग्णांचे निदान तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

    महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट- ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण रुग्णांचे निदान तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू

    मुंबई:- आज महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला असून ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले तर २९७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आज ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९८%…

    read more

  • केंद्राने महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

    ऑक्सिजन पुरवठ्यासाठी शेजारील राज्यांना केंद्राने निर्देश द्यावे! शासकीय रुग्णालयांतील व्हेन्टिलेटर दोन दिवसांत कार्यान्वित करा! मुंबई:- महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मागणीप्रमाणे लस पुरवठा करावा. २५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करावे, महाराष्ट्रात ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांकडून त्याचा पुरवठा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी…

    read more

  • मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो?

    मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो?

    स्कॉटलंडमधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांचे महत्वाचे संशोधन मुंबई:- मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास कोरोना संसर्गापासून बचाव होऊ शकतो, कोरोनाची लक्षणं कमी केली जाऊ शकतात आणि कोरोना संसर्ग हा श्वास नलिकांवर असतो तेव्हा मीठ कोरोना व्हायरसवर विषाचं काम करते; अशाप्रकारचे महत्वाचे संशोधन स्कॉटलंडमधील एडनबर्ड युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी केले आहे. एडनबर्ग युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर अजिज शेख यांनी संशोधनाअंती काही निष्कर्ष नोंदविले…

    read more

  • लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

    लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

    मुंबई:- कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे…

    read more

You cannot copy content of this page