आरोग्य
-
Lifestyle- तुम्हाला चिरतरुण राहायचंय? जाणून घ्या, मशरूम खाण्याचे फायदे
जागतिक पातळीवर मशरूम अनेक प्रकारचे उपलब्ध आहे. एवढच काय अत्यंत चांगल्या प्रतिच्या मशरुमची किंमत लाखोंच्या घरात असते. सर्वसामान्यांना परवडेल असेही मशरूम बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे मशरूम तुम्हाला चिरतरुण करण्यात आणि तुमचे सौंदर्य वाढविण्यास मदत करू शकते. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अॅर्गोथिऑनिन व ग्लूटोथिऑन आढळते. हे दोन्ही अत्यावश्यक अँटीऑक्सिडंट आहेत. मशरूमच्या प्रकारानुसार त्यातील या अँटीऑक्सिडंटचे…
-
स्टेमप्लस क्रायोप्रिझर्व्हेशनला प्रधानमंत्री मुद्रा योजनेची साथ
बाळाच्या नाभीनाळेतील मूळ पेशी म्हणजेच स्टेम सेल्स जतन करून भविष्यात त्याचे वैद्यकीय सुरक्षाकवच तयार करण्याचे तंत्रज्ञान आता आपल्या ओळखीचे होऊ लागले आहे. आता हे तंत्रज्ञान बऱ्यापैकी सर्वज्ञात झाले असले तरी पाच ते सहा वर्षांपूर्वी हा विषय नवीन होता. त्यातून पुणे, मुंबईनंतर सांगलीसारख्या ठिकाणी यामध्ये अनिश्चितता होती. पण, ग्रामीण भागातील मातांनाआपल्या बाळाच्या सुरक्षित भवितव्यासाठी डॉ.मेघनाद जोशी…
-
सूर्यप्रकाश-मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी!
सूर्यप्रकाश घेतल्याने शरीरात आपोआप `ड’ जीवनसत्व निर्माण होतं. हे जीवनसत्व नसल्यास मानवाच्या शरीरात आजार, रोग, विकृती उत्पन्न होतात. मानवाच्या शारीरिक, मानसिक क्रियेमध्ये सूर्यप्रकाशाचे महत्व खूप आहे. सूर्य प्रकाशाला दुसरा पर्याय नाही म्हणूनच सूर्यप्रकाश शरीरावर घेतलाच पाहिजे. सूर्यप्रकाश ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. होय, वसुंधरेवर मिळणारा सूर्य प्रकाश म्हणजे परमात्म्याची सर्वात मोठी देणगी आहे. आमच्या जीवनामध्ये,…
-
‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ वेबपोर्टलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
डिजिटल क्रांतीच्या अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना वेबपोर्टलचा लाभ होणार मुंबई:- महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ अर्थात सीएमई (कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, कार्यकारी सदस्य डॉ.…
-
कोथिंबीरचे फायदे
१) कोथिंबीर जेवणामध्ये स्वादासाठी आणि औषधी गुणांसाठी आवश्यक आहे. २) डोळयाच्या आरोग्याकरिता कोथिंबीर उपयोगी आहे. ३) कोथिंबीरमध्ये रक्त शर्करेचा स्तर कमी करण्याची ताकद असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना कोथिंबीरचा उपयोग होतो. ४) स्त्रीरोगापासून रक्षण करण्यासाठी व हृदयाच्या आजारामध्ये कोथिंबीर वापरावी. ५) शांत झोप येण्यासाठी कोथिंबीरचा आहारात वापर करावा. ६) कोथिंबीरच्या वापरामुळे त्वचारोग दूर राहतो. ७) पोट साफ…
-
चला तंबाखुमुक्त आपला भारत करुया, त्याला सशक्त आणि सक्षम बनवुया!
भारतासारख्या विकसनशिल देशामध्ये बऱ्याच समस्या असताना तंबाखुचा वाढता वापर ही समस्या देशाला विळखा घालतेय ही अतिशय चिंताजनक बाबा ठरली असून ही समस्या सोडविण्यासारखा ज्वलंत प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. मृत्यूची एकंदरीत आठ कारणे पाहता त्या आठ प्रमुख कारणांपैकी तंबाखू एकूण सहा कारणांसाठी जबाबदार आहे. भारतात प्रत्येक वर्षी किमान आठ ते दहा लाख लोकांचा तंबाखुमुळे मृत्यू…
-
आरोग्यदायी तुळस
तुळसीचा रस मधातून घेतल्यास सर्दी, खोकला आराम मिळतो . तुळसीची पाने नियमित सेवन केल्यामुळे रक्ताची कमतरता भरून निघते. तुळसीची पाने वापरून आरोग्यदायी चहा घेता येतो. तुळसीच्या पानांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी होतो. कफामुळे खोकला झाला तर तुळसीची पाने वाफवून त्याच लेप छातीवर लावावा. तुळसीचे रोपटे दिवसरात्र ऑक्सीजन देते. तुळसीमुळे वातावरण शुद्ध व आनंदी राहते. -सौ.…
-
डॉ. नागवेकर हॉस्पिटल- अत्याधुनिक सुविधांचा वापर करून रुग्णसेवेस तत्पर!
तीन पिढ्या ग्रामीण भागात रुग्णांची सेवा करणारे नागवेकर कुटुंब! सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचे सेवा देणारे एकमेव हॉस्पिटल म्हणजे डॉ. नागवेकर हॉस्पिटल अॅण्ड नर्सिंग होम. जिल्ह्यातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन त्यांनी अनेक आधुनिक उपचार पद्धती सुरु केल्या आहेत. यामध्ये वरदान फर्टिलिटी अॅण्ड टेस्टट्यूब बेबी सेंटर, वेस्टर्न रिजनल डायग्नास्टिक सेंटर आणि नव्याने सुरु झालेले नागवेकर ट्रामा केअर…
-
३५ कोटी लोकांना नैराश्याचा विळखा! नैराश्य येण्याची कारणे….
“आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या!” बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. यावर्षी ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व देश मिळून साधारण ७०० कोटीपर्यंत लोकसंख्या आहे. यातील साधारण ३५ कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. तशी मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी ही बाब…
-
वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -WHO
जगातील ९० टक्के नागरिकांना घ्यावा लागतोय प्रदूषित श्वास! वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -जागतिक आरोग्य संघटना मुंबई:- मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या जगामध्ये अतिशय गंभीर झाली असून वाढत्या वायू प्रदूषणामुळे जगातील ९० टक्के नागरिकांचा श्वास प्रदूषित झाला आहे, असा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वीच दिला असून…
