राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना; उद्या ५ टन पाठविणार
मुंबई:- महाराष्ट्राकडून केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सुमारे ६.५ टन मदतसामग्री काल सायंकाळी जहाजातून रवाना करण्यात आल्यानंतर आज राज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली. या मदतीसह भारतीय वायुदलाच्या विमानाने आज दुपारी … Read More










