वृत्तवेध

  • लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी

    लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी सिंधुदुर्गनगरी:- अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात; त्या सुरक्षित आहेत की नाहीत ह्याचे भान ठेवले पाहिजे. आलेल्या सर्वच लिंक ओपन न करता त्यातील फरक ओळखायचा कसा? याबाबत सिंधुदुर्गाचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी यांनी अतिशय सोप्या शब्दात महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. ते जिल्हा मुख्यालय

    read more

  • सह. गृहनिर्माण संस्थांचे कामकाज आता अधिक लोकाभिमुख व पारदर्शक

    अधिनियमातील सुधारणेचा अध्यादेश काढणार राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासह त्याबाबतचे प्रशासन अधिक सुलभ, सुस्पष्ट व परिपूर्ण होण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित नियमांमध्ये स्वतंत्र तरतुदी समाविष्ट झाल्या आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० मधील तरतुदींनुसार साखर कारखाने,

    read more

  • सर्वांगीण विकासासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे – मुख्यमंत्री

    ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे प्रकाशन मुंबई:- महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे

    read more

  • महाराष्ट्र शासन शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडविणार

    गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जाणून घेतल्या शिक्षकांच्या अडचणी अमरावती:- ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अविरतपणे शिक्षक करीत असतात. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कर्तबगार विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातून घडते, असे महत्वपूर्ण काम करीत असताना त्यांचे कौटुंबिक व वैयक्तीक प्रश्न सोडवून मनोबल वाढविणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्र मानव विकासाचं केंद्र ठरण्यासाठी शिक्षकांचे सर्वच प्रश्न तातडीने

    read more

  • नागपुरात साकारणार अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन प्रयोगशाळा

    भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून देण्याच्या सूचना नागपूर:- शुध्द व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून द्यावेत. प्रसारमाध्यमातून गुन्हेगारांचे फोटो देखील प्रसिद्धीस द्यावे यामुळे अपप्रवृत्तीला जरब बसेल, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. अन्न व

    read more

  • न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ५६२ कोटींचे कर्ज

    मुंबई:- मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या विकासाठी चीनमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा चीफ अॅापरेटींग अॅाफिसर झीआन हू यांनी आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. बँकेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या विकास कर्जाचा विनीयोग मुंबईतील मेट्रोच्या २ए, २

    read more

  • महाराष्ट्र शासनाची भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. २० जून २०१८ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करूण देणे शासनास शक्य

    read more

  • सर्वांगिण विकासाला पुरक वैचारिक तत्वे आणि श्रमांची उपयुक्तता पटवून देणारी `श्रमसंस्कार छावणी’

    सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी संपन्न!    सामाजिक भान जपणारी गोपुरीतील आगळीवेगळी श्रमसंस्कार छावणी मे महिन्यात संपन्न झाली. त्या शिबिरात सहभागी झाल्यानंतर नेमका काय अनुभव आला, तिथे काय शिकता आलं? हे सर्व सांगणारा हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. वाचल्यानंतर `गोपुरी’च्या महान सामाजिक कार्याचे अधिष्ठान लक्षात येईल. -संपादक कोकणातील गांधी म्हणून ओळखले जाणारे आप्पासाहेब

    read more

  • महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन; विधानभवनात सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक

    मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत, विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविणार मुंबई:- महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार किंवा आत्महत्येसारख्या टोकाच्या भूमिका घेऊ नयेत, असे आवाहन करण्याचा तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचेच एकमत असून शासनाने याबाबत त्वरेने कार्यवाही करावी. त्यासाठी विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करेल, असा निर्णय मराठा आरक्षणासंदर्भात विधानभवन येथे आयोजित सर्वपक्षीय गट नेत्यांच्या बैठकीत घेण्यात

    read more

  • मुंबई मॅरेथॉन २०१९ स्पर्धक नोंदणीचा राज्यपालांनी केला शुभारंभ

    मुंबई:- २० जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी स्पर्धक नावनोंदणीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन, मुंबई येथे झाला. क्रीडा व शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, आमदार आशीष शेलार, मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, टाटा समुहाचे हरीश भट, प्रोकॅम इंटरनॅशनलचे विवेक सिंग व इतर मान्यवर यावेळी उपस्थित

    read more

You cannot copy content of this page