वृत्तवेध
-
नैतिकता ही संसदीय लोकशाहीचा गाभा – सचिवालयाचे प्रधान सचिव
राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा ४८ वा अभ्यासवर्ग नागपूर:-आपल्या दैनंदिन आयुष्यात नैतिक अधिष्ठान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नैतिकतेच्या बळावर अनेक कठीण प्रसंगामध्ये मार्ग काढणे सोपे जाते. केवळ दैनंदिन आयुष्यातच नाही, तर संस्थात्मक रचनांमध्येसुद्धा नैतिकता महत्त्वाची ठरते. आपल्या देशाने अंगिकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीचा नैतिकता हा गाभा आहे. त्यामुळेच एक प्रगल्भ लोकशाही आपल्याला मिळाली आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ सचिवालयाचे
-
यापुढे “एनटीए”व्दारे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा होणार
नवी दिल्ली:- ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (एनटीए) या स्वायत्त संस्थेच्यावतीने संगणकाद्वारे नीटसह इतर परीक्षा देशभर घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शास्त्री भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे गठीत स्वायत्त संस्था आहे. ही संस्था यापुढे राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट), संयुक्त प्रवेश परीक्षे (जेईई)च्या
-
रत्नागिरी जिल्हा पर्यटनविषयक काॅफीटेबल बुक, संकेतस्थळाचे प्रकाशन
नागपूर:- रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या `रत्नागिरी – एक स्वच्छंद मुशाफिरी` या मराठीतील तर Ratnagiri – Shores of wanderlust या इंग्रजी भाषेतील काॅफीटेबल बुकचे आज येथील रामगिरी निवास्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याशिवाय रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची माहिती जगभरातील पर्यटकांना उपलब्ध होण्याच्या दृष्टीने www.ratnagiritourism.in
-
राज्य शासनाची ‘संवाद वारी’ पंढरीच्या दारी- विशेष उपक्रम
मुंबई:- अवघा महाराष्ट्र आता भक्तीमय झाला आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम’च्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भक्तगणांमुळे महाराष्ट्र वारीमय झाला आहे. या भक्तमेळ्यात यंदा महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय ‘संवाद वारी’ हा अभिनव उपक्रम घेऊन सहभागी झाले आहे. यातून शासनाच्या
-
कल्याणकारी राज्याची निर्मिती, समतोल विकासासाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा
नागपूर:- कल्याणकारी राज्याच्या निर्मितीचे धोरण आपण स्वीकारलेले आहे. असे राज्य निर्माण करण्यासाठी राज्याचा सामाजिक आणि भौगोलिकदृष्ट्या समतोल विकास होणे गरजेचे असते. राज्यातील दीन, दुर्बल, वंचित समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने विधिमंडळात सादर होणारा अर्थसंकल्प हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे, असे प्रतिपादन वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय
-
कोयना प्रकल्पग्रस्त भूखंड व्यवहार- न्यायालयीन चौकशी होईपर्यंत स्थगिती
नागपूर:- रायगड जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी संपूर्ण न्यायालयीन चौकशी होईपर्यंत त्या भूखंडाची विक्री अथवा अन्य व्यवहार करण्यावर स्थगिती देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत केली. मौजे ओवे, जि. रायगड येथील 8 प्रकल्पग्रस्तांना जमीन दिल्यानंतर त्यांनी ती खासगी बिल्डरला विकली या संदर्भातील विषय काल विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. या
-
`स्वच्छता पंधरवडा` अंतर्गत महाराष्ट्रातील ४ संस्थांना पुरस्कार
नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील ४ संस्थांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. येथील प्रवासी भारतीय भवनात केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ६ श्रेणींमध्ये एकूण १८
-
नाशिक-धार्मिक पर्यटन विकासाला मोठी संधी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा नाशिक:- नाशिक जिल्हा धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असून जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी शासनाकडून सर्वप्रकारे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कळवण तालुक्यातील सप्तश्रृंगी गड येथे उभारण्यात आलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या उद्घाटन आणि लोकार्पण
-
आषाढी वारीत शासन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार
मुंबई:- आषाढी एकादशी निमित्त यंदाच्या वारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांना हातमोजे, ॲप्रन, टोपी आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे
-
कोकणासाठी १ कोटी ४१ लाख १३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
मुंबई:- कोकण महसूल विभागातील सातही जिल्ह्यांसाठी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत १ कोटी ४१ लाख १३ हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात ठाणे जिल्ह्यासाठी ३४ लाख ५४ हजार रोपांचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी १० लाख १ हजार वृक्षारोपणाचे लक्ष्य गाठून अतिरिक्त तीन लाख झाडे लावण्यात आली होती एकूण १३ लाख
