वृत्तवेध

  • १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ

    वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचविण्याचे आव्हान ठाणे:- वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून

    read more

  • शेतकऱ्यांना आधार देणारी-पंतप्रधान पीक विमा योजना

    पंतप्रधान पीक विमा योजना योजनेची उद्दीष्टे:- १) नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. २) कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर

    read more

  • पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्यास ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ

    नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ संपत होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा मुदत वाढवून दिली आहे. आता ही मुदतवाढ ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आता पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत पॅन-आधार लिंक करता येणार आहे. ह्या संदर्भात मागील बातमीची लिंक

    read more

  • मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तू युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

    सर्वाधिक वारसा स्थळांचा समावेश असलेले महाराष्ट्र एकमेव राज्य नवी दिल्ली:- दक्षिण मुंबई मधील १९ व्या व २० व्या शतकातील व्हिक्टोरियन गॉथिक पद्धतीच्या वास्तुंचा व कलात्मक वास्तुंचा (आर्ट डेको) समावेश आज जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. बहारिनमधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा परिषदेची ४२ वी परिषद सुरु आहे. आज या परिषदेत दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन

    read more

  • ३ सागरी जिल्हयांच्या सीआरझेड व्यवस्थापन योजनेस दीड महिन्यात मंजुरी

    मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांनी दिले आश्वासन नवी दिल्ली:- राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व मुंबई उपनगर या सागरी किनारा लाभलेल्या जिल्ह्यांना येत्या दीड महिन्यात सागरी किनारा नियमन क्षेत्र (सीआरझेड) व्यवस्थापन योजनेस मंजुरी देण्याचे आश्वासन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज दिले. येथील इंदिरा पर्यावरण भवन स्थित

    read more

  • पीएमएवाय-राज्यातील अतिरिक्त ८ लाख घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी

    पीएमएवाय (ग्रामीण) अंतर्गत राज्यातील अतिरिक्त ७ लाख ९४ हजार घर बांधणीस मंजुरी देण्याची मागणी नवी दिल्ली:- राज्याच्या ग्रामीण भागातील गरीब जनतेला हक्काचे घरे बांधून देण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)’ अंतर्गत महाराष्ट्राने ठरविलेल्या अतिरिक्त ७ लाख ९४ हजार ३० घरांच्या उद्दिष्टास चालू आर्थिक वर्षातच मंजुरी देण्याची मागणी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री

    read more

  • विधानपरिषदेचे निकाल जाहीर; विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी

    मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघ विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी नवी मुंबई:- मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली. मुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते १९३५४) मुंबई शिक्षक –विजयी

    read more

  • पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत…

    पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत ३० जून २०१८ नवी दिल्ली:- पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करण्याची मुदत उद्यापर्यंत म्हणजेच ३० जून २०१८ आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी चार वेळा वाढवून दिलेली मुदत उद्या संपत आहे. पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असून ऑनलाईन लिंक करता

    read more

  • वृक्षांना सर्वाधिक महत्व देणारी जगातली सर्वात जुनी भारतीय संस्कृती

    राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीच्या महत्वाच्या उपक्रमात यंदा १३ कोटी वृक्ष लावण्याचे उदीष्ट राज्याने ठेवले आहे. वृक्षाचे महत्व वेगळे पणानं सांगण्याची गरज नाही पण या निमित्तानं काही रोचक माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. भारतीय संस्कृती आणि वृक्ष यांचं नातं खूप जूनंच आहे. माझ्या मते वृक्षांना सर्वाधिक महत्व देणारी ही जगातली सर्वात जुनी संस्कृती

    read more

  • ‘अतिथी देवो भव’चा प्रत्यय देणारी ‘न्याहरी निवास योजना’

    कोकणातील विविध धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, विलोभनीय समुद्र किनारे, डोंगर रांगा, नदी, खाड्या याचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे रायगड जिल्ह्यापासून सारख्याच अंतरावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयी म्हणजेच अलिबागला येणे सहज शक्य होते. सहकुटूंब येऊन अलिबाग, मांडवा, सासवणे, किहिम, चोंढी, आक्षी, चौल, रेवदंडा, नागाव, काशिद आणि मुरुड या

    read more

You cannot copy content of this page