वृत्तवेध

  • ‘ग्रामीण हाट’च्या सुधारणांसाठी केंद्राकडून निधी द्या! – मुख्यमंत्री

    नीती आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक नवी दिल्ली:- शेतमालाची विक्री व ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या राज्यातील ३ हजार ५०० ‘ग्रामीण हाट’चे नुतनीकरण व सुधारणांसाठी ॲग्रो मार्केट इन्फ्रा फंड मधून निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नीती आयोगाच्या बैठकीत केली. राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या कार्यकारी

    read more

  • महाराष्ट्र शासनाचा रासायनिक खतांवर बंदीचा विचार

    मुंबई:- प्लास्टिक बंदीनंतर शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्याने विचार सुरु असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

    read more

  • महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

    नवी दिल्ली:- देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

    read more

  • दोन हजार कोटींच्या अप्पर प्रवरा प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला

    नवी दिल्ली:- राज्यातील अप्पर प्रवरा (निळवंडे-२) या जलसिंचन प्रकल्पाचा २ हजार २३२ कोटी ६२ लाखांचा प्रस्ताव केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयाने स्वीकारला आहे.

    read more

  • २०२४ च्या ऑलिंपिकसाठी आदिवासी मुलांना राज्यशासन प्रशिक्षण देणार

    मिशन शौर्यनंतर आता २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन ‘शक्ती’! मुंबई:- मिशन शौर्यच्या यशस्वी मोहिमेनंतर आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन ‘शक्ती’च्या माध्यमातून सज्ज करणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात ते काल बोलत होते. मिशन शौर्यचे बीज कसे रुजले हे सांगताना ते म्हणाले,

    read more

  • ‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ वेबपोर्टलचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

    डिजिटल क्रांतीच्या अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना वेबपोर्टलचा लाभ होणार मुंबई:- महाराष्ट्र शासन आणि वैद्यकीय परिषदेने संयुक्तपणे तयार केलेल्या ‘निरंतर वैद्यकीय प्रशिक्षण’ अर्थात सीएमई (कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन) वेबपोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील परिषद सभागृहात झाला. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, कार्यकारी सदस्य डॉ.

    read more

  • सातबारा उतारे ‘क्लाऊड’वर ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

    सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सहजपणे मिळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश मुंबई:- राज्यातील सर्व गाव नमुना नंबर सातबारा व फेरफार नोंदी नागरिकांना सुरळीतपणे व विनाअडथळा मिळावेत यासाठी ही कागदपत्रे ‘क्लाऊड’वर ठेवावीत. त्यासाठी आराखडा तयार करून एक महिन्यात त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. डिजिटल सातबारा उताऱ्यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

    read more

  • महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये कृषी कल्याण अभियान

    महाराष्ट्रातील १०० गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी कृषी कल्याण अभियान नवी दिल्ली:- कृषी क्षेत्रातील उत्तमोत्तम प्रयोग व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१८ दरम्यान महाराष्ट्राच्या ४ महत्वाकांक्षी जिल्ह्यातील १०० गावांमध्ये कृषी कल्याण योजना राबविण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वर्ष २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे केंद्र शासनाचे ध्येय असून

    read more

  • राजशेखर पाटील यांनी मिळवली बांबू शेतीतून समृद्धी

    मराठवाड्याची ओळख कमी पर्जन्यमान असलेला व डोंगराळ भाग म्हणून प्रचलित आहे. त्यातच शेती कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, अपुरा पाऊस व शेती फायदेशीर होण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणजेच बांबूची शेती होय. निपाणी म्हणजेच पूर्वी पाणी नसलेले गाव. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात निपाणी गावात राहणारे राजशेखर मुरलीधरराव पाटील यांचा जन्म १ मे १९७१

    read more

  • मुठवली गावच्या ‘कडू’ कारल्याची ‘गोड’ कहाणी

    कडू कारले, हे त्याच्या कडूपणाबद्दल खरे तर बदनाम आहे. पण या कडू कारल्यांमुळे एखाद्या गावात परिवर्तन घडू शकतं, आणि त्यातून त्यांचे जीवनमान उंचावून रोजगारासाठी स्थलांतरासारखे सामाजिक प्रश्नही निकाली होऊ शकतात, यासारखी गोड बातमी नाही. कडू कारल्यामुळे ही गोड कहाणी घडलीय ती मुठवलीतर्फे तळे ता. माणगाव या गावात. इथल्या शेतकऱ्यांनी समूह शेतीतून ही किमया साधली. मुख्यमंत्री

    read more

You cannot copy content of this page