वृत्तवेध

  • १३ कोटी वृक्षलागवडीसाठी राज्यात १९ कोटीहून अधिक रोपे उपलब्ध

    मुंबई:- लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरण रक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उत्स्फुर्तपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं लावली. वन विभागाच्या वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त शासनाचा न राहता तो लोकांचा झाला. राज्यभरात २०१६ आणि २०१७ साली वृक्षलागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. आता १ जुलै ते

    read more

  • ‘सौभाग्य’ योजना- १६ खेड्यातील ५ लाख घरांना वीज जोडणी!

    महाराष्ट्रातील १९२ खेड्यांमध्ये ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी नवी दिल्ली:- देशातील गोरगरीब जनतेच्या घरात वीज पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य’ योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेड्यांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेड्यांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय पंचायती

    read more

  • सागरी मत्स्यव्यवसायाबाबत प्रशिक्षण- १८ जूनपर्यंत अवधी

    ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ – सहा महिन्याचे प्रशिक्षण मुंबई:- ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या ६ महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे येत्या दि. १८ जून पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन

    read more

  • २२ मे, जैवविविधता दिवस- भविष्यात जीवसृष्टी सुरक्षिततेसाठी…

    महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ – दृष्टीकोन व साध्य सर्वांगिण विकासासाठी जैविक विविधता अतिशय काटेकोरपणाने जपणे मानवासाठी खडतर असले तरी त्यासाठी उचित नियोजन अत्यावश्यक निर्माण झाला आहे. अनेक जैविक परिसंस्थांमध्ये असंतुलीतपणा निर्माण झाला आहे. तर कित्येक प्रजाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; तर काही प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. जर एखादी प्रजाती कायमची नष्ट झाल्यास, प्रजातीचा

    read more

  • मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा! -मत्स्यविकास मंत्री

    मासे मरत असल्याने मासेमारी क्षेत्रात एलईडी बल्ब न वापरण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय! नवी दिल्ली : मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. येथील कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेत समुद्री किनारी राज्य असलेल्या मत्स्यविकास मंत्र्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रासह तामिळनाडु, आंध्रप्रदेश, गुजरात

    read more

  • जलयुक्त शिवार अभियान-जळगाव जिल्ह्यातील ४५४ गावे झाली जलयुक्त

    जिल्ह्यात या वर्षात ३६११८ टी.सी.एम. साठवण क्षमता निर्माण झाली जळगाव:- टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार अभियानात गेल्या चार वर्षात झालेल्या कामांचे दृष्य परिणाम राज्यात सर्वत्र दिसायला लागले आहेत. जिल्ह्यातही या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण ८९३ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या कामांमुळे या गावामधील

    read more

  • वाढता वाढता वाढे….. पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक!

    देशात सर्वात महाग पेट्रोल मुंबईत! नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात सार्वजनिक पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ केली नव्हती. सदर निवडणुका संपताच गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पुन्हा काल उशिरा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात उच्चांक प्रस्थापित झाला आहे. देशात सर्वात

    read more

  • सूर्य किरणांचा उद्योजक प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून घेतला लाभ

    भविष्यात सुर्यकिरणांचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे, या दूरदृष्टीने वर्ध्याच्या एका विद्युत अभियंत्याने सोलर पॅनल बसविण्याचा उद्योग सुरू केला. ३ लाख रुपयांपासून सुरू केलेला त्याचा हा उद्योग आज १ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीवर पोहचला आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज मिळालेल्या या यशस्वी उद्योजकाने स्वत: सोबतच ८ बेरोजगारांनाही रोजगार उपलब्ध करून दिलाय. केळझर येथील

    read more

  • जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! 

    जलयुक्त शिवार अभियानाचे फलित- ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली  व यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त होणार! सांगली : महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

    read more

  • वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन! – देवेंद्र फडणवीस

    मुख्यमंत्र्यांकडून जत तालुक्यातील बागलवाडी येथे जलसंधारण कामांची पाहणी व श्रमदान सांगली : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होऊ लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होऊ शकते, याचा प्रत्यय मला बागलवाडीत आला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक

    read more

You cannot copy content of this page