वृत्तवेध

  • पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छता मोहिमेत राज्यातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या!

    मुळा-मुठा, कृष्णा नद्यांची होणार स्वच्छता मिऱ्या, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यांची होणार स्वच्छता नवी दिल्ली:- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील १९ राज्यातील ४८ नद्या व समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिऱ्या व गणपतीपुळे समुद्र किनारे यांचा या मोहिमेत समावेश आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने

    read more

  • कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या येडियुरप्पांकडून शपथ!

    बहुमत सिद्ध करावे लागणार! बेंगळुरू:- भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळू नये म्हणून दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली; परंतु शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप नेते येडियुरप्पा यांनी आज सकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात फक्त येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर

    read more

  • स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राने सर्वाधिक १० पुरस्कार पटकावले!

    नवी दिल्ली:- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके महाराष्ट्र राज्याने मिळवली आहेत. देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत गृहनिर्माण व नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

    read more

  • कर्नाटकात भाजपा सर्वात मोठा पक्ष, पण बहुमत नाही!

    भाजपाचा आणि काँग्रेस पक्षाचा पाठिंबा घेत जेडीएसचा सत्ता स्थापनेचा दावा! नवीदिल्ली:- कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने चांगले यश संपादन करीत १०४ जागा जिंकल्या. तर अपयश आल्याने काँग्रेस पक्ष भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्ष जेडीएसला पाठींबा देणार आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना स्वत:च्या मतदार संघात पराभवाला सामोरे जावं लागलं; हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्काच आहे. काँग्रेस

    read more

  • सुमन रमेश तुलसियानी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण!

    सहकारातून आरोग्ये सेवेचे शुश्रुषेचे कार्य दीपस्तंभ ठरावे- राज्यपाल राम नाईक मुंबई:- सहकारातून जन सामान्यांना आरोग्य सेवा देणाऱ्या शुश्रुषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी आज येथे केले. विक्रोळी येथील शुश्रुषा को- ऑप. हॉस्पिटलच्या सुमन रमेश तुलसियानी या दीडशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या

    read more

  • ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’साठी महिला उद्योजकांना आवाहन!

    निती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार नवी दिल्ली:- स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी निती आयोगाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अवार्ड २०१८’ साठी आवेदन मागविण्यात आले आहेत. आवेदनाची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे. निती आयोगाच्यावतीने दरवर्षी ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग अवार्ड’ देण्यात येतो. ‘महिला

    read more

  • जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त मुंबईत १६ मे रोजी परिषद

    राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि कृषी पर्यटन विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन मुंबई:- जागतिक कृषी पर्यटन दिनी शेतकऱ्यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण पर्यटन परिषद तसेच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेचे उद्घाटन दिनांक १६ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि

    read more

  • पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ; दर वाढतच राहणार!

    नवी दिल्ली:- आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढूनही पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली नव्हती; अखेर आज कर्नाटक विधानसभा निवडणूक होताच काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर १७ पैसे, तर डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर २१ पैसे वाढ वाढ करण्यात आली. मुंबईत पेट्रोलचे दर ८२ रुपये ६५ पैसे

    read more

  • दिल्लीसह सहा राज्यात वादळासह पावसामुळे ७१ लोक मृत्यूमुखी!

    नवी दिल्ली:- दिल्लीसह सहा राज्यात झालेल्या जोरदार धुळीच्या वादळामुळे आणि मुसळधार पावसामुळे ७१ लोक मृत्युमुखी पडले आहेत; तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाले असून मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. सुमारे ११० की. मी. प्रती तास वादळी वाऱ्यामुळे शेकडो झाडे पडली. त्यामुळे घरांचे, वाहनांचे नुकसान झाले. वाहतुकीवर मोठा विपरीत परिणाम झाला. हवामान खात्याने आजही जोरदार धुळीच्या

    read more

  • ७४ टक्के साक्षरतेचा दर; तरीही ३५ कोटी जनता अशिक्षित!

    इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी! -चंद्रकांत पाटील इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कोल्हापूर:- स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्या, त्यांची काळजी घेणाऱ्या इंदिरादेवी जाधव यांचे व्यक्तीमत्व सदैव प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या नावे सुरु असणाऱ्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्यु. कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा बहुजन समाजाला

    read more

You cannot copy content of this page