वृत्तवेध
-
राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला कलचाचणी २०१८ चा अहवाल १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांची कल चाचणी महाकरियर मित्र पोर्टलवर अहवाल उपलब्ध मुंबई:- दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कल चाचणी २०१८ चा अहवाल आज जाहीर करण्यात आला असून यावर्षी वाणिज्य क्षेत्रात विद्यार्थ्यांचा कल हा सर्वाधिक दिसून आला आहे. २०१८ मध्ये १७ लाख ३६ हजार १०४
-
राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान! – राष्ट्रपती
महाराष्ट्रातील १ परिचारिका, १ एएनएम ला राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली- राष्ट्र निर्मितीमध्ये आरोग्य सेविकांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. महाराष्ट्रातील १ परिचारिका आणि १ एएनएम (परिचारिका सहायक) यांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांचा जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे
-
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार!
तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी करावा : राष्ट्रपती श्री.कोविंद नवी दिल्ली:- महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन येथे ‘२० व्या तंत्रज्ञान दिवसा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री
-
दुर्धर आजाराच्या नैराश्येपोटी हिंमाशू रॉय यांची आत्महत्या!
कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला जनताही मुकली! मुंबई:- १९८८ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन आणि समन्वय) हिमांशू रॉय यांनी मुंबईतील मलबार हिल येथील निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मागील दोन वर्षापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्यांना घेरले होते. त्यावर ते उपचार घेत होते त्यामुळे ते दोन वर्षापासून वैद्यकीय रजेवर होते. दुर्धर आजारातून
-
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रतिभेचे कौतुक!
अटल टिंकरींग इनोव्हेशन मॅराथॉनचा निकाल जाहीर नवी दिल्ली: ऑटोमोबाईल कंपन्यातील पाण्याचा पुनर्वापर, औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, सोलर वॉटर बल्ब आणि आयुस्प्रे हे महत्वाचे संशोधन मांडणाऱ्या महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनासह देशातील शालेय विद्यार्थ्यांनी ३० महत्वपूर्ण संशोधन करून संशोधकवृत्तीचे दर्शन घडविले आहे. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन मॅरॉथॉन` स्पर्धेत निवड झालेल्या
-
सोशल मीडियावर महिलांविरोधी टिपणी, सायबर समितीचा ३ महिन्यात अहवाल…!
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती! नवी दिल्ली:- सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांविरोधात केल्या जाणाऱ्या अवमानकारक, अश्लील टिपणींना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाच्यावतीने स्थापन करण्यात आलेली ‘सायबर समिती’ येत्या तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्य महिला आयोगाच्यावतीने राबविण्यात
-
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण होते काही सेकंदात फुल्ल!
`गणपतीक गावाक जायचा कसा?’ चाकरमानी वेटिंगवर….. मुंबई- काही सेकंदात कोकण रेल्वे मागार्वरून धावणाऱ्या गाड्या फुल्ल होतात; त्यामुळे दरवर्षीप्रमाणे पडणारा प्रश्न यावर्षीही पडणार आहे. `गणपतीक गावाक जायचा कसा?’ हा भला मोठा प्रश्न घेऊन चाकरमानी चार महिने काळजीत पडलेला असतो. काल ७ सप्टेंबर २०१८ आणि आज ८ सप्टेंबर २०१८ तारीखचे आगावू आरक्षण झाले. परंतु काही सेकंदात गाड्या
-
कोकणात व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद
मुंबई- व्यवसाय विकासासाठी `कोकण कॉन्क्लेव्ह’ची महापरिषद २० व २१ मे रोजी मुंबईतील सहारा स्टार येथे सुरू होणार असून २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी सिंधुदुर्गात तिचे उपक्रम होणार आहेत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भरभक्कम पाठबळाने आयोजित होत असलेल्या कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जागतिक नेते, सहल आयोजक, गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी
-
अत्याधुनिक ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन!
जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी उद्घाटन! कणकवली- कोकणचे प्रमुख राजकीय पुढारी, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून अवतरलेला जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देणाऱ्या ‘लाईफ टाईम हॉस्पिटल’चे २७ मे रोजी सकाळी ११ वा. उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
-
अटल टिंकरींग संशोधन स्पर्धेत महाराष्ट्रातील चार शाळांची निवड
नवी दिल्ली: नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत घेण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग इनोव्हेशन` स्पर्धेत देशातील सर्वोत्तम ३० विद्यार्थी संशोधनांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राने यात बाजी मारली असून पुण्यातील दोन व कोल्हापूर व नागपूर येथील प्रत्येकी एक अशा सर्वाधिक ४ शाळा एकट्या महाराष्ट्रातून निवडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्याकडून नवनवीन संशोधन घडवून आणण्यासाठी
