वृत्तवेध
-
३५ कोटी लोकांना नैराश्याचा विळखा! नैराश्य येण्याची कारणे….
“आयुष्य सुंदर आहे. जगा आणि जगू द्या!” बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक आरोग्य संघटना काम करते. यावर्षी ‘डिप्रेशन अर्थात नैराश्य’ या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्व देश मिळून साधारण ७०० कोटीपर्यंत लोकसंख्या आहे. यातील साधारण ३५ कोटी लोक नैराश्याच्या विकाराने ग्रस्त आहेत. तशी मानसिक आरोग्याशी संबंधित असणारी ही बाब
-
जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे!
मुंबई उपनगरी प. रेल्वेच्या जगातील पहिल्या `महिला विशेष’ ट्रेनला झाली २६ वर्षे! मुंबई- मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते बोरिवली स्टेशन दरम्यान जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु करून २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबईतील उपनगरी पश्चिम रेल्वेने ५ मे १९९२ रोजी जगातील पहिली `महिला विशेष’ ट्रेन सुरु केली होती. सुरुवातीला ह्या ट्रेनच्या दोन फेऱ्या व्हायच्या;
-
वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -WHO
जगातील ९० टक्के नागरिकांना घ्यावा लागतोय प्रदूषित श्वास! वायु प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख लोक मृत्युमुखी! -जागतिक आरोग्य संघटना मुंबई:- मोठ्या प्रमाणावर औद्योगिक प्रगती आणि पर्यावरणाचा ऱ्हास ह्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या जगामध्ये अतिशय गंभीर झाली असून वाढत्या वायू प्रदूषणामुळे जगातील ९० टक्के नागरिकांचा श्वास प्रदूषित झाला आहे, असा खळबळजनक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने पूर्वीच दिला असून
-
“पुढचे पाऊल”चे दिल्लीत महाराष्ट्र महोत्सव!
“पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला आवश्यक सर्व सहकार्य करु -चंद्रकात दादा पाटील नवी दिल्ली : “महाराष्ट्र राज्याने देशाला खूप काही दिले आहे. आपली संस्कृती, कला, पर्यटन, ७२० किलोमीटरचा समुद्री किनारा, जागतिक वारसा स्थळे आदि.महाराष्ट्राची ओळख विश्वस्तरावर व्हावी, तसेच राज्याचा ठसा सगळीकडे उमटविण्यासाठीच्या अथक प्रयत्नांना, “पुढचे पाऊल” या दिल्लीतील मराठी संस्थेला राज्य शासन सर्वपरीने सहकार्य
-
‘बेटी पढाओ बेटी बचाओ’-महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा सहभाग
‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग मुंबईसह १५ जिल्ह्यांचा सहभाग नवी दिल्ली: देशात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी पढाओ बेटी बचाओ’ कार्यक्रमांतर्गत नव्याने समावेश करण्यात आलेल्या देशातील २४४ जिल्हयांसाठी ४ मे २०१८ रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण
-
चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावात १११ शेततळे!
शेततळ्यांचे शतक पूर्ण करणारे चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गाव- शिवार झाले पाणीदार भर उन्हाळ्यातही वाचल्या फळबागा व पिकं -शेततळ्यांमुळे वाढले १३७ एकर बागायत क्षेत्र शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची जोड मिळाली तर ते या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही. आणि हेच करुन दाखविले आहे, चाळीसगाव तालुक्यातील शिंदी या गावातील शेतकऱ्यांनी. शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मागेल त्याला
-
बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानक देशात सर्वात सुंदर!
बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : देशातील विविध रेल्वे विभागातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील बल्लारशाह व चंद्रपूर रेल्वे स्थानकांनी पहिला क्रमांक मिळवत देशातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळविला आहे. पुरस्कार स्वरूपात या दोनही स्थानकांना प्रत्येकी १० लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रेल्वे स्थानक परिसरात कलात्मकतेचा उपयोग करून
-
निसर्गाच्या सानिध्यातील श्री फोंडकण देवीचे मंदिर, निरोम, मालवण
मालवण तालुक्यातील निरोम गावात अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यात श्री फोंडकण देवीचे मंदिर भक्तांसाठी मोठे कृपास्थान आहे.
-
‘जलयुक्त शिवार अभियान’ दुष्काळावर मात करण्याची योजना!
`जलयुक्त शिवार अभियान’ शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांचा पुढाकार आवश्यक! ‘पाण्याशिवाय जगणे’ म्हणजेच प्रत्येक जीवाने तडफडत तडफडत मृत्यूला कवटाळणे. पाऊस पडतो, कधी अधिक तर कधी कमी. पण पावसाचे पाणी जोपर्यंत आम्ही भूगर्भात साठवत नाही तोपर्यंत दुष्काळावर मात करणं शक्यच नाही. म्हणनूच २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानास सुरूवात केली. राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत
-
असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
खेळामुळे जीवनात आत्मविश्वास निर्माण होतो! -संदेश पारकर असलदेत नाईट अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; क्रीडा रसिकांची मोठी गर्दी! कणकवली- “क्रिकेटसारख्या खेळामधून खेळाडूंना उर्जा मिळते; कारण क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जयाचे पराजयात तर पराजयाचे जयामध्ये रूपांतर होते. त्यामुळे क्रिकेटसारख्या खेळामध्ये सांघिकपणा, सद्भावना, खिलाडू वृत्ती जोपासली जाते. तरूणांच्या जीवनात क्रिकेटमुळे जिद्द, आत्मविश्वास निर्माण होतो!” असे प्रतिपादन कोकण सिंचन
