वृत्तवेध
-
खाजगी बस-अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण
गर्दीच्या काळात खासगी वाहनांना एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार! -परिवहनमंत्री दिवाकर रावते प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबणार, गर्दीच्या काळातील खासगी प्रवासी वाहनांच्या अमर्याद भाडेवाढीवर नियंत्रण मुंबई : गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात अवाजवी वाढ करतात. जास्त गर्दीच्या काळात ही वाढ अनेकपट असते. यामुळे प्रवाशांची होणारी
-
दशावतारी नाट्य महोत्सवास उत्तम प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी : महाष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित ४२ व्या दशावतारी नाट्य महोत्सवास रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) सतीश लळीत यांच्या उपस्थितीत ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे झाले. या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, रवळनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महादेव परब, लिंगेश्वर देवस्थान ओरोसचे अध्यक्ष
-
महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा!
२१ एप्रिल २०१९ रोजी महा रक्तदान शिबीर होणार! महा रक्तदान शिबीर- ८ हजार, ७७० बाटल्या रक्त जमा! ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित रक्तदान शिबिरात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ५११ बाटल्या रक्त जमा! मुंबई- मुंबईसह महाराष्ट्रामध्ये २२ एप्रिल २०१८ रोजी ‘श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन’ व संलग्नित संस्था आयोजित अनेक ठिकाणी भव्य रक्तदान शिबीरांचे
-
आरोग्य क्षेत्र-महाराष्ट्र देशात अव्वल
महाराष्ट्राला सर्वात जास्त ३० राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्यूएएस) बाजी मारली असून यात पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्यकेंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात
-
सौर उर्जेवर विंधनविहिरी वाडी-वस्त्या सुखावल्या!
सौर उर्जेवर विंधनविहिरी- नाविण्यपूर्ण योजना मार्गदर्शक! गावकऱ्यांना 12 महिने 24 तास शुद्ध आणि पुरेसं पाणी देण्याची किमया भू जल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केली आहे. या यंत्रणेने विकसित केलेल्या सौर ऊर्जेवरआधारित दुहेरी पंप लघु नळ पाणी पुरवठा योजनेने कोल्हापूरच्या लौकिकात भर घातली आहे. विनाखर्चात, विनासायास शाश्वत पाणी पुरवठ्याद्वारे गेल्या दोन वर्षात 100 हून अधिक सौर
-
प्लास्टिक बंदीला विशेष मुलांचे ‘पाठबळ’
कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून प्लास्टिक बंदीला विशेष मुलांचे ‘पाठबळ’ प्लास्टिक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प आणि प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा प्रतिसाद हवाय. प्लास्टिक समस्येचे उग्र रुप दिसते ते प्लास्टिक कॅरी बॅगच्या रुपाने. अलिबाग येथील ‘पाठबळ’ सामाजिक संस्थेच्या राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी रद्दी कागदांपासून अल्पदरात कॅरीबॅग तयार करुन प्लास्टिक बंदीच्या शासनाच्या निर्णयाला कृतिशील
-
अंधारल्या झोपडीत उजाडले ‘स्वप्न प्रकाशाचे’
महागावच्या ‘स्त्री शक्ती’ चे एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरू ‘ती’ आणि ‘तिच्यासारख्या’ अनेकींची जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांना शासनाने पाठबळ दिले आणि महागावच्या ‘स्त्री शक्ती’ बचतगटाच्या महिलांनी एलईडी दिव्यांचे उत्पादन सुरु केले. एका दुर्गम खेड्यात, अंधारल्या झोपडीत हे उत्पादन सुरू होऊन प्रकाशाचे स्वप्न उजाडले आहे. ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाच्या पाठबळातून रायगड जिल्ह्याला अभिमान वाटावा असे हे परिवर्तन
