वृत्तवेध
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 363.701 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.30 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर- 69.6680 (71.08), अरुणा – 78.3033 (85.09), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 9.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2294.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 4.0 (1870.1), मालवण- 3.7 (2147.6), सावंतवाडी- 8.6
-
परराष्ट्रमंत्र्यांची मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची चर्चा!
नवी दिल्ली:- भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्ष एंखंबायर नाम्बर यांची भेट घेऊन दोन्ही देशातील द्विपक्षय संबंध व सहकार्य अधिक दरहूड करण्यावर चर्च केली. परराष्ट्रमंत्री आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून म्हणाले, आज दुपारीच मंगोलियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची भेट झाली! त्यांच्या दोन्ही देशातील संबंध तसेच आध्यात्मिक संबंध दृढ करण्याच्या योगदानावर प्रभावित झालो. तत्पूर्वी, शनिवारी नाम्बर
-
सिंधूपुत्र – श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या २०० नाबाद व्याख्यानांचा झंझावात
कोकणातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत आणण्यासाठी निरंतर निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करीत राहणार- श्री. सत्यवान यशवंत रेडकर जवळपास अडीच वर्षात सिंधुदुर्ग ते पालघर पर्यंत संपूर्ण कोकण प्रांत पिंजून काढून कोकणात ज्ञानरूपी गंगा आणण्यासाठी भगीरथाप्रमाणे अविरत कार्यरत राहून ज्ञानदानाच्या माध्यमातून कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत यासाठी सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) या गावचे सुपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांनी
-
कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांचा सिंधुदुर्ग दौरा
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर हे दिनांक 5 व 6 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा दौराऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 9 वा. हॉटेल Sea Horizon भोगवे बिच, वेंगुर्ला येथे आगमन व मुक्काम. रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.ते 9.30 वा.
-
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास वारसांना २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात माहिती मुंबई:- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अशा दुर्घटनेत व्यक्ती मृत पावल्यास त्याच्या वारसांना 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे निवेदन वनमंत्री
-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 334 पदांसाठी भरती
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदाकडील गट क मधील रिक्त पदे भरण्यास शासन स्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गकडील 17 संवर्गाच्या 334 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठी शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची, माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी
-
पा. `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखाची मुख्यमंत्रांकडून दखल!
मुंबई:- २९ जुलै २०२३ रोजी `मायबाप ‘आपले सरकार’ पालकांचा-विद्यार्थ्यांचा त्रास थांबवा!’ ह्या मथळ्याखाली लिहिलेल्या संपादकीय लेखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती केली होती की, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक असणारे सरकारी दाखले मिळविण्यासाठी पालकांना आर्थिक व मानसिक त्रास होतोय; तो त्वरित थांबविण्यात यावा! त्याची दखल
-
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली:- मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालायने दिलेला निर्णयाला व शिक्षेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दिलासा दिला. त्यामुळे त्यांना त्यांची खासदारकी परत मिळून संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा झाला. मोदी आडनावाची बदनामी केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालायने दोन वर्षाची शिक्षा सुनावलं होत. त्यामुळे लोकसभा सचिवालयतर्फे त्यांची खासदारकी रद्द करण्यात
-
शहापूरमधील दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू; तीन जखमींवर उपचार सुरु
ठाणे:- शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी सोमवारी (दि. 31 जुलै) रात्री क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 20 जण मयत झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, याची काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री










