वृत्तवेध
-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य – प्रधानमंत्री पुणे:- पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे, हे आपले सौभाग्य आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला
-
दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी उपाययोजना सुचविणार – मुख्यमंत्री
मुंबई:– गेल्या आठवड्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. या महामार्गावर ९ कि.मी. चे घाट क्षेत्र असून या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 1 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 365.181 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.63 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 63.8880 (65.18), अरुणा – 78.7280 (85.55), कोर्ले- सातंडी -25.4740 (100)
-
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 42.8 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.1 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 42.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 23.3 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2190.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 15.1 (1803.1), मालवण- 17.0 (2076.2), सावंतवाडी- 24.8
-
तीन वर्षांत देशात तेरा लाखांहून अधिक व महाराष्ट्रात पावणे दोन लाखांहून अधिक महिला बेपत्ता!
नवीदिल्ली:- केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षात देशात 13 लाखांहून अधिक महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार करता आलेली आकडेवारीसुद्धा चिंताजनक आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत 1 लाख 78 हजार 400 महिला आणि 13 हजार 33 मुली बेपत्ता झाल्या आहेत. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत भारतात
-
पाकमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यावर दहशतवादी हल्ला; ३३ ठार!
कराची : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात खार तालुक्यामध्ये जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) ह्या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. सदर ठिकाणी राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सदर मेळाव्यात ५०० लोकांचा सहभाग होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी आरोग्य यंत्रणा कार्यवत झालेली
-
अमेरिकेची तैवानला युद्धाच्या सज्जतेसाठी 345 दशलक्ष डॉलरची मदत! चीनला चपराक!
वॉशिंग्टन:- शुक्रवारी अमेरिकन काँग्रेसने व्हाईट हाऊसमधून तैवान देशाच्या सुरक्षेसाठी 345 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत घोषित केली. या घोषणेनुसार तैवान देशास संरक्षण, प्रशिक्षण व शिक्षणाकरीता साहाय्य लाभेल. अमेरिकेकडून तैवानला प्रभावी हवाई सुरक्षा प्रणाली, गुप्तचर आणि शत्रूंच्या हालचालींवर पाळत ठेवणारी यंत्रणा, आधुनिक बंदुका, क्षेपणास्त्रे मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. अमेरिकेने तैवानला केलेली ही मदत युद्धाच्या सज्जतेसाठी असल्याचा
-
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखाचे आरोग्य संरक्षण कवच
मुंबई, दि. 29 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती, कुटुंब प्रती वर्ष दीड लाख रूपयांवरून 5 लाख रूपये एवढे करण्याचा निर्णय 28 जून,2023 रोजी झालेल्या
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: 1) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.200 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. 2) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी









