वृत्तवेध
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 29 (जि.मा.का.) : तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 371.717 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 83.09 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 61.2530 (62.49), अरुणा – 79.6012 (86.50), कोर्ले- सातंडी -25.4740
-
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 27.0 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.29 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 27.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.7 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2132.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 6.8 (1765.9), मालवण- 9.2 (2029.7), सावंतवाडी- 15.2
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 39.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 28 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 377.246 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.33 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 62.69000 (63.96), अरुणा – 80.0378 (86.97), कोर्ले- सातंडी -25.4740 (100).
-
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 69.1 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.28 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 69.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 41.8 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2116.1 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 42.8 (1759.1), मालवण- 28.7 (2020.5), सावंतवाडी- 36.6
-
स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण!
मुंबई:- “कोकण हा खरंच स्वर्ग आहे, कारण स्वर्गात जायचा रस्ता जितका कठीण असतो तितकाच कोकणात जायचा रस्ता कठीण आहे!” असं ‘पुष्पक विमान’ फेम मराठी अभिनेत्री गौरी किरणने एक व्हिडीओ शेअर करून म्हटलं आहे. कोकणात जाणारा महामार्ग कधी होणार? हा नेहमीच प्रश्न असतो. ह्या प्रश्नाचे उत्तर ना राज्याचे मुख्यमंत्री देऊ शकत, ना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.000 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 27 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 382.800 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 85.57 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 62.9300 (64.20), अरुणा – 80.0378 (86.97), कोर्ले- सातंडी -25.4740 (100)
-
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 156.6 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.27 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 156.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 86.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2075.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 69.6 (1716.1), मालवण- 57.8 (1993.0), सावंतवाडी- 91.2
-
२०२४ नंतर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर! -पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवीदिल्ली:- “तिसर्या टर्ममध्ये भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, अशी ग्वाही मी देशाला देईन. म्हणजेच तिसऱ्या टर्ममध्ये भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये अभिमानाने उभा राहील. ही मोदींची हमी आहे. 2024 नंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने होईल, अशी ग्वाही मी देशवासियांना देतो आणि माझ्या तिसर्या टर्ममध्ये, तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर तुमची स्वप्ने पूर्ण होताना





