वृत्तवेध
-
सिंधुदुर्ग जिल्हयात कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय नोंद करा!
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- सिंधुदुर्ग जिल्हयातील युवक युवती, इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीज असोसिएशनला आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाची सेक्टर निहाय लिंक वर नोंद करण्यात यावी; जेणेकरून या अभ्यासक्रमाचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात करण्यात येईल; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील युवक युवतींना
-
‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री ‘श्वेता खरात’चं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
मुंबई:- रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक ॲन्ड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम ‘श्वेता खरात’ने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे. श्वेता सोबत गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखिल आहे. सुप्रसिद्ध गायिका ‘स्नेहा महाडीक’ हीने हे गाणं गायिले असून या
-
शंभर टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश! चेअरमन भगवान लोके यांचे कौतुकास्पद कार्य!
कणकवली:- कणकवली तालुक्यात संस्था पातळीवर 100 टक्के वसुली पात्र संस्थांमध्ये एकमेव असलदे सोसायटीला यश आल्याची माहिती चेअरमन भगवान लोके यांनी दिली. गेल्या वर्षभरात संस्थेची उलाढाल पोहचली 50 लाखांवर पोहचली असून ना – नफा , ना- तोटा तत्वावर चालणा-या संस्थेला 2 लाख 7 हजार 796 रुपये नफा झाला आहे. चेअरमन भगवान लोके यांच्या कौतुकास्पद कार्याचे सर्वच
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७ जुलै रोजी ऑरेंज तर २८ आणि २९ जुलै रोजी येलो अलर्ट
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दि. २६ जुलै २०२३ रेड अलर्ट (२०४ मी.मी पेक्षा जास्त पाऊस) तर दि. २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट (११५ ते २०४ मि.मी. पाऊस) व २८ आणि २९ जुलै रोजी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (६५ ते ११५ मि.मी.पाऊस) देण्यात आलेला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 40.500 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 6.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 26 (जि.मा.का.)- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 387.326 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.58 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प– देवघर- 61.7320 (62.98), अरुणा – 79.8922 (86.82), कोर्ले-सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 84.6 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.26 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 84.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 65.4 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1987.3 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 50.1 (1646.5), मालवण- 53.8 (1934.7), सावंतवाडी- 83.2
-
जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा? -सुषमा अंधारेंचा आरोप!
मुंबई:- महाराष्ट्र शासन आणि व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांसाठी अटल योजनेंतर्गत माध्यान्ह भोजन योजना राबवली जाते. त्यामाध्यमातून जळगावात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारें यांनी आरोप केला. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकारपरिषदेचा व्हिडीओ…
-
जिल्हा माहिती कार्यालयातून प्राप्त सिंधुदुर्ग वृत्त
अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर खबबदारीचे आवाहन- पर्यटनस्थळी सतर्कतेचा इशारा सिंधुदुर्गनगरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात 27 जुलै 2023 पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसात अनेकजण वर्षा पर्यटनासाठी धबधब्यात जातात. घारपी,
-
ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक शिरीष कणेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली
मुंबई:- आपल्या लेखणीने लाखो वाचकांना निखळ आनंद देणारा ‘कणेकरी’ हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरीष कणेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपले वेगळेपण जपत महाराष्ट्राचे सांस्कृतिक क्षितीज उजळून टाकणारा अवलिया आपल्यातून निघून गेला आहे, अशा शोकपूर्ण भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. कणेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या कला-सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,










