वृत्तवेध
-
मॅग्नेटिक थेरपीमुळे ९९ टक्के आजारांपासून मुक्तता! -भाई चव्हाण
कणकवली:- चराचर सजिव सृष्टीला जिवंत रहाण्यासाठी ऑक्सिजनप्रमाणे पृथ्वीच्या गाभ्यातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरचीही नितांत आवश्यकता असते. किंबहुना पृथ्वी या एकमेव ग्रहातून निर्माण होणाऱ्या मॅग्नेटिक पाॅवरमुळेच आपल्या चराचर सृष्टीचे अस्तित्व टिकून आहे. मात्र गेल्या शंभर वर्षांत मानवाने विकासाच्या नावाखाली पृथ्वीवर सरासरी ३ चौ. फुटामध्ये लोखंडाचा अमाप वापर केल्याने हे लोखंडच चराचर सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरत आहे.
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी
कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी कणकवली मध्ये शिवाजी चौक या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व कणकवली तालुका अध्यक्ष हनीफभाई पिरखान व कणकवली तालुका सचिव मनोजकुमार वारे सदस्य भरत तळवडेकर ,सादिक कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यात शिव पुतळ्याला मालवण तालुकाध्यक्ष
-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुंबई,दि. १९:- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात २५ लाख ५ हजार ३०० अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर ५ कोटी ९२ लाख १६ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ
-
शिवजयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का.):– शिवजयंती निमित्त आज पुरातत्व व वास्तूसंचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांच्या संयुक्त विद्यामाने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, प्रांताधिकारी
-
महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण सातारा:- प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, मात्र आता महिला धोरणाची अंमलबजावणी करणारं पहिलं
-
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परिवहनमंत्री अनिल परब यांचे मंत्रालयात अभिवादन
मुंबई( मोहन सावंत):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंत्रालयातील प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी परिवहनमंत्री श्री. परब यांनी राजमाता जिजाऊ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयातील प्रतिमेलाही पुष्प अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह
-
शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ
-
शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवछत्रपतींना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन; शिवजन्मोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
-
राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे! –उपमुख्यमंत्री
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्र्यांकडून वंदन मुंबई- “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी
-
शिवजयंती निमित्ताने शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांचे अभिवादन!
मुंबई:- हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आदर्श शासक, रयतेचे राजे, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कार्यालयातील शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते.
