वृत्तवेध
-
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महामंडळाची भेट
विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार! रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई (संतोष नाईक):- शहरातील रिक्षा आणि टॅक्सी चालवून प्रतिदिनी हातावर पोट असलेल्या लोकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने भेटीसाठी आलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाच्या
-
नैसर्गिक आपत्ती काळातील ‘संदेशदुत’ ठरणारी ‘सचेत’ प्रणाली!
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्याही आपत्तीची पूर्व सूचना मिळणे खूप महत्वाचे असते ज्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते. यासाठी National Disaster Management Authority म्हणजेच NDMA ने
-
राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काँग्रेसची मागणी
मुंबई:- काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यातील विविध समस्या व दुष्काळ संबंधित निवेदन राज्यपालांना सादर करून त्यावर राज्यपालांसोबत चर्चा केली. ह्या भेटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणले की, सदर बैठकीत शेतकऱ्यांची आत्महत्त्या, ‘डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी खते, बियाणे, औषधे, इत्यांदीचा उपलब्ध नसणे,
-
राज्यातील पाणीटंचाईचा आढावा
मुंबई:- राज्यातील धरणे तसेच तलावात अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहे, या अनुषंगाने पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आढावा घेतला. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे अभियान संचालक आर. रवींद्र तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापनेच्या कामाला गती
मुंबई:- पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारंवार उद्भवत असलेली पूर परिस्थिती, भूकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला पाटण तालुका व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत असलेला चक्रीवादळाचा फटका या आपत्तीजनक परिस्थितीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र व मुख्यालय कोयनानगर येथे करण्यात येत आहे. कामाची निकड लक्षात घेता या कामाला यंत्रणांनी प्राधान्य देऊन गती द्यावी, असे निर्देश
-
तिसऱ्यांदा घेतली नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ!
७१ जणांचा मंत्रिमंडळात समावेश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना दिली शपथ! नवी दिल्ली:- नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून तर इतरांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एनडीएच्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात महत्त्व देण्यात आलं आहे. मोदींचं नवं मंत्रिमंडळ :- १) नरेंद्र मोदी, पंतप्रधान २) राजनाथ सिंह, कॅबिनेट
-
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास शेजारील देशांच्या नेत्यांना आमंत्रणे
दिल्ली:- २०२४ च्या देशातील सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा ९ जून २०२४ रोजी आयोजित केला असून, या प्रसंगी भारताच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेत्यांना मान्यवर पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मा. श्री. रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष मा. डॉ. मोहम्मद मुइज्जू; सेशेल्स या द्वीपसमूह राष्ट्राचे उपाध्यक्ष मा.
-
जिल्ह्यात ७ ते ८ जून रोजी यलो अलर्ट; तर दि.९ ते ११ जून रोजी ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ ते ८ जून २०२४ रोजी यलो अलर्ट तर दि. ९ ते ११ जू न २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात दि.७ व ८ जून २०२४ या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच दि. ७ जून रोजी ५० ते ६० किमी
-
विशेष लेख… राणेंच्या विजयाचे शिल्पकार!
नारायण राणे विनायक राऊत मताधिक्य आमदार १) कुडाळ ९२४१९ ५०४२४ +४१९९५ नितेश राणे २) सावंतवाडी ८५३१२ ५३५९३ +३१७१९ दीपक केसरकर ३) कुडाळ ७९५१३ ५३२७७ +२६२३६ वैभव नाईक ४) रत्नागिरी ७४७१८ ८४७५५ -१००३७ उदय सावंत ५) चिपळूण ५९९९२ ७९६१९ -१९६२७ शेखर निकम ६) राजापूर ५३३८५ ७४८५६ – २१४७१ राजन साळवी पोस्टल ३१७५ ४१३२ -९५७ ४४८५१४ ४००६५६
-
सावधान! सावधान!! सावधान!!! ‘स्मार्ट विद्युत मीटर’चा राक्षस खाणार!
जुना मीटर काढायला देऊ नका; स्मार्ट मीटर लावायला देऊ नका! मुंबई (प्रतिनिधी):- राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच स्मार्ट मीटरचा राक्षस (जो भांडवलदार व राज्यकर्ते यांनी तयार केलाय…) प्रत्येक सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी जनतेला खाणार आहे! स्मार्ट मीटर ही देशाला व जनतेला लुबाडणारी योजना असून त्याबाबत अनेक तज्ञ अनुभवी मंडळी, संघटना विरोध करण्यासाठी पुढे येत










