वृत्तवेध
-
स्मार्ट मीटरला विरोध करा!
स्मार्ट प्रीपेड मीटर म्हणजे नालेसाठी घोड्याची खरेदी ! पैसा ग्राहकांचा, मालकी अदानीची ! ग्राहक संघटना, समाजसेवी संघटना व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी प्रीपेड विरोधी चळवळ राबवावी! – प्रताप होगाडे यांचे आवाहन इचलकरंजी:- “संपूर्ण राज्यातील शेतीपंप वगळता सर्व 2.25 कोटी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्यासाठी 27000 कोटी रु. म्हणजे प्रति मीटर 12000 रु. खर्च केले जाणार आहेत
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ- अशी होणार मतमोजणी!
रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय १४ टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी २५ फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी २४ फेऱ्या, सावंतवाडी २२ फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात २० फेऱ्या होणार आहेत; अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे. मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या
-
नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयाचे अभिनंदनीय यश!
मुंबई (मोहन सावंत):- नागरिक सहाय्य केंद्र संचलित ज्ञानेश्वर विद्यालयातील मराठी माध्यमाच्या ४२ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण होवून ९०.२४% निकाल व इंग्रजी माध्यमाच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण होवुन १००% निकाल लागला आहे. मराठी माध्यम विभाग- पहिला – मधुकर वैभवी भीमराव- ८८.२० टक्के दुसरा – कराड ओमकार एकनाथ- ७४.८० टक्के तिसरा – कल्पूंद एलिझा दानवेल- ७४.२०
-
स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श जपला पाहिजे! -`सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव
मुंबई (प्रतिनिधी):- “स्वर्गीय अंकुश डामरे यांनी आपले आयुष्य सामाजिक सेवेसाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांच्या गावाचा आणि पंचक्रोशीचा विकास झाला. त्यांच्याकडे असणारी नि:स्वार्थी वृत्ती आणि प्रामाणिकपणा याचा आदर्श आपण सर्वांनी ठेवून सामाजिक जीवन जगले पाहिजे!” असे प्रतिपादन स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या श्रद्धांजली सभेत `सिंपन प्रतिष्ठान’चे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी केले. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र, असलदे-कोळोशी ग्रुप
-
विचारच माणसाला मोठे करू शकतात! -संगीतकार, गीतकार प्रणय शेट्ये
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण : श्रावणी कंप्युटर, अक्षरोत्सव परिवाराचे आयोजन तळेरे (निकेत पावसकर):- आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्त्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धेय्य, आवड, निरीक्षण, जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन
-
प्रवरा नदीपात्रात बचाव कार्य करताना बचाव दलाच्या तीन जणांना वीर मरण
मुंबई:- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सुगाव बु. येथे प्रवरा नदीपात्रामध्ये दोन मुले बुडाली असल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालय यांचे आदेशान्वये घटना स्थळावर शोध व बचाव कार्य करण्यासाठी राज्य राखीव पोलीस बलाचे अंतर्गत असलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथील एक बचाव तुकडी दि.२२.०५.२०२४ रोजी १९.४४ वाजता रवाना करण्यात आली होती. ही तुकडी घटनास्थळी पोहचून दिनांक
-
विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक
मुंबई:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी
-
अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल! – चेअरमन भगवान लोके
कणकवली:- “असलदे सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश डामरे यांनी लावलेल्या संस्थारुपी रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर होत आहे. त्यांनी या संस्थेसाठी आणि गावासाठी दिलेले योगदान आम्ही कदापी विसरु शकणार नाही. त्यांनी चेअरमन व विविध पदांवर कार्यरत असताना गावाच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले . अंकुश डामरे यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील काळात आमची वाटचाल असेल!” असे
-
‘व्हीजेटीआय’मधील तीन विद्यार्थिनींची यशाला गवसणी!
मुंबई:- माटुंगा येथील सुप्रसिद्ध वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील (व्हीजेटीआय) विद्यार्थिनींनी ‘ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन’मध्ये (जीआरई) दमदार कामगिरी करीत यशाला गवसणी घातली आहे. साराह अब्देअली बस्तावाला आणि केतकी देशमुख ‘जीआरई’ परीक्षेत यशस्वी! नुकत्याच पार पडलेल्या ‘जीआरई’ परीक्षेत संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान शाखेतून साराह अब्देअली बस्तावाला हिने ३४० पैकी ३४० आणि केतकी देशमुख हिने ३४० पैकी ३३८ गुण
-
परिवर्तन दिनानिमित्त सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा
बाळकृष्ण जाधव यांची माहिती- आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (भगवान लोके):- सिंपन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्यावतीने मंगळवार १४ मे रोजी सकाळी १०.३० वा. मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला. हा सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज










