मुंबईत काळरात्रीने घेतले ३१ जणांचे प्राण! तुफान पावसाचा फटका!!
मुंबई– शनिवारची मध्यरात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली. अचानक पडलेला मुसळधार पावसाने अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून त्यात ३१ जणांना प्राणास मुकावे लागले. चेंबूर येथील दुर्घटनेतील बचावकार्य संध्याकाळी संपले असून येथे २१ … Read More










