सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे १२ ऑगस्टपर्यंत धावणार नाही…
मुंबई:- लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अशा स्थितीतच रेल्वेकडून १२ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक लोकल सेवा व स्पेशल ट्रेन व्यतिरिक्त रेल्वेची प्रवासी सेवा सुरु होणार … Read More










