परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!
सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांचे प्रतिपादन कणकवली (प्रतिनिधी):- “परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा येईल आणि महागाईत होरपळणाऱ्या जनतेचे हाल होतील. त्यामुळे परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा एक दिवसही बंद करण्यात येऊ नये!” असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी … Continue reading परवानाधारक तीन-सहा आसनी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवल्यास मानवी अधिकारांवर गदा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed